❤1👏1
अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.
Anonymous Quiz
15%
गुंज
68%
कोस
6%
मोहोर
11%
दमडी
'तू ही कविता पाठ कर.' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ व काय आहे?
Anonymous Quiz
4%
स्वार्थ
74%
आज्ञार्थ
7%
संकेतर्थ
15%
विद्यर्थ
🔥1
खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील सरोची उंचीवरील बिंदू आहे?
Anonymous Quiz
9%
गवळदेव
11%
घनचक्कर
70%
कळसुबाई
9%
साल्हेर
❤1
महाराष्ट्र राज्याला सुमारे.......... लांबीची खाचखळगीयुक्त किनारपट्टी आहे जी प्रमुख नदी मुख्य आणि अरुंद खड्यांनी दर्शवली जाते.
Anonymous Quiz
8%
200 km
17%
1700 km
63%
720 km
12%
900 km
खालीलपैकी कोणती रिफायनरी (शुद्धीकरण कारखाना) ही भारतातील सर्वात जुनी कार्यरतिफायनरी असून ती आसाम मध्ये आहे.
Anonymous Quiz
38%
दिगबाई
20%
जामनगर
32%
गुवाहाटी
10%
कोची
👍1
उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात कोरवा जमाती आढळतात.
Anonymous Quiz
23%
उन्नाव
11%
आग्रा
28%
सुलतानपूर
38%
मिर्झापूर
❤1
अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी कोणी केली.
Anonymous Quiz
24%
पृथ्वीराज चव्हाण
17%
महादेव भिक्षु
50%
कुशाण राजा कनिष्क
8%
के के मोहम्मद
😁1
✅ वन विभागामधील वनरक्षक पदाच्या विभागनिहाय एकूण मंजूर जागा व दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत रिक्त होणा-या जागांची माहिती मिळणेबाबत.
✔️ वनरक्षक/रोपवण कोतवाल.
✔️ मंजूर, भरलेली व रिक्त पदे डिसेंबर 2025 अखेर.
• रिक्त पदे: 925
👉https://t.me/basic2building👈
✔️ वनरक्षक/रोपवण कोतवाल.
✔️ मंजूर, भरलेली व रिक्त पदे डिसेंबर 2025 अखेर.
• रिक्त पदे: 925
👉https://t.me/basic2building👈
❤2
🚨 पोलीस भरतीला येणारे GK वनलायनर:-
प्रश्न 1) : 'एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल'ची स्थापना कोणी केली?
उत्तर - सर विल्यम जोन्स (1784)
प्रश्न 2) : 'गीतांजली' या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाले?
उत्तर - रवींद्रनाथ टागोर
प्रश्न 3) : 'तत्वबोधिनी सभे'ची स्थापना कोणी केली?
उत्तर - देवेंद्रनाथ टागोर
प्रश्न 4) : 'आर्य महिला समाजा'ची स्थापना कोणी केली?
उत्तर - पंडिता रमाबाई
प्रश्न 5) : 1857 च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर-जनरल कोण होता?
उत्तर - लॉर्ड कॅनिंग
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/basic2building👈
प्रश्न 1) : 'एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल'ची स्थापना कोणी केली?
उत्तर - सर विल्यम जोन्स (1784)
प्रश्न 2) : 'गीतांजली' या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाले?
उत्तर - रवींद्रनाथ टागोर
प्रश्न 3) : 'तत्वबोधिनी सभे'ची स्थापना कोणी केली?
उत्तर - देवेंद्रनाथ टागोर
प्रश्न 4) : 'आर्य महिला समाजा'ची स्थापना कोणी केली?
उत्तर - पंडिता रमाबाई
प्रश्न 5) : 1857 च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर-जनरल कोण होता?
उत्तर - लॉर्ड कॅनिंग
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/basic2building👈
❤2