🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
Anonymous Quiz
7%
सरोजिनी नायडू
75%
भगिनी निवेदिता
13%
अॅनी बेझंट
5%
वरील सर्व
❤2
वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous Quiz
35%
सर्व जोड्या योग्य आहे
36%
अ ब क योग्य
23%
ब क ड योग्य
7%
अ क ड योग्य
❤2
◾क्रांतिकारकांनी १२ मे, १८५७ रोजी....... यांस दिल्लीचा म्हणून घोषित केले.
Anonymous Quiz
5%
नानासाहेब
35%
शहाआलम
13%
जवाँबख्त
48%
बहादूरशहा
❤2
◾सुरुवातीस इंग्रजांनी .... या ठिकाणी वखारी उघडल्या. पुढे तीच त्यांची राजकीय केंद्रे बनली.
Anonymous Quiz
9%
पुदुच्चेरी, मुंबई, चेन्नई
50%
कोची, चेन्नई, कोलकाता
30%
हुगळी, चेन्नई, मुंबई
11%
मुंबई, कोची, कोलकाता
.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous Quiz
26%
रामचंद्र मित्तर
24%
शंभूनाथ पंडित
29%
इलीजाह इम्पे
20%
सत्येंद्र प्रसन्न सिन्हा
❤2
महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous Quiz
7%
बनारस विद्यापीठ
18%
पुणे विद्यापीठ
47%
मुंबई विद्यापीठ
27%
SNDT विद्यापीठ
❤4
बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.
Anonymous Quiz
3%
रंगपंचमी
75%
राखीबंधन
20%
स्नेहभोजन
3%
होळी
❤3😁1
यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous Quiz
7%
१९९०
51%
१९८८
33%
१९८७
9%
१९९८
❤5
प्राकृत भाषांची विभागणी खालील पैकी कोणत्या चार गटांमध्ये केली जाते ?
[संदर्भ : 6वी इतिहास स्टेट बोर्ड] अ) पैशाची ब) मागधी क) पाली ड) माहाराष्ट्री इ) खरोष्टी फ) शौरसेनी पर्यायी उत्तरे :
[संदर्भ : 6वी इतिहास स्टेट बोर्ड] अ) पैशाची ब) मागधी क) पाली ड) माहाराष्ट्री इ) खरोष्टी फ) शौरसेनी पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
9%
अ, ब क आणि ड
35%
ब, ड इ आणि फ
43%
अ, ड, इ आणि फ
13%
अ, ब, ड आणि फ
❤5
1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous Quiz
37%
दादाभाई नौरोजी
43%
गोपाळकृष्ण गोखले
19%
लोकमान्य टिळक
2%
महात्मा गांधी
❤3
📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
Anonymous Quiz
82%
गाईची वा डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग
12%
अनेक संस्थाने खालसा करणे
4%
ख्रिश्चन धर्मप्रसार करणे
2%
पदव्या वतने आणि पेन्शन रद्द करणे
❤2
सूफी मताच्या अध्यात्मिक प्रर्वतकाला काय बोलले जायचे?
Anonymous Quiz
40%
पीर
25%
संत
23%
मौलाना
12%
खलिफा
❤2
'देशबंधू' म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ?
Anonymous Quiz
7%
सी राजगोपालचारी
80%
चित्तरंजन दास
7%
डॉ राजेंद्र प्रसाद
5%
जयप्रकाश नारायण
❤1
पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1893 मध्ये हत्या कोणी केली ❓
Anonymous Quiz
75%
चाफेकर बंधू
8%
दयानंद गाणे
16%
वासुदेव फडके
1%
यापैकी नाही
❤5
रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
Anonymous Quiz
65%
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
15%
लोकमान्य टिळक
14%
विद्या सावरकर
6%
वि रा शिंदे
❤2
हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना कोणी व केव्हा केली?
Anonymous Quiz
21%
पंडित रमाबाई-1894
60%
रमाबाई रानडे-1894
18%
आनंदीबाई जोशी-1887
1%
यापैकी नाही
❤5