🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous Quiz
3%
राघोजी साळवे
87%
लहुजी वस्ताद साळवे
9%
मोरो विठ्ठल साळवे
1%
नानाजी साळवे
❤7
🔰शाहू महाराजांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापूरात.......यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
Anonymous Quiz
27%
भास्करराव जाधव
18%
हरिभाऊ चव्हाण
22%
अण्णासाहेब लठ्ठे
33%
परशराम घोसरवाडकर
❤7
🔰विनोबा भावे यांनी १९३०-३१ दरम्यान त्यांच्या तुरुंगवासात........ या ग्रंथाची रचना केली.
Anonymous Quiz
20%
गीता रहस्य
64%
गीताई
14%
गीतासार
2%
गीताबोध
❤4
क्रीडा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
Anonymous Quiz
52%
महाराष्ट्र
15%
कर्नाटक
31%
अरुणाचल प्रदेश
2%
मेघालय
❤2
Q.१.राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करण्यात आली आहे ती खालीलपैकी कोणती ते ओळखा.
Anonymous Quiz
5%
A) नवतेजस्विनी योजना
60%
B) राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना
12%
C) तेजस्विनी योजना
23%
D) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना
❤3
Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous Quiz
8%
१) जोतीराव फुले
20%
२) वि. रा.शिंदे.
27%
३) लाला लजपतराय
45%
४) नारायण. मे. लोखंडे.
❤2🤔1🥴1
🔰पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.
अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
Anonymous Quiz
16%
अ, ब, क
40%
ब, क, अ
29%
क, अ, ब
15%
अ, क, ब
❤4
🔰१९८० नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण:
अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
Anonymous Quiz
2%
अ, ब आणि ड फक्त
24%
ब, क आणि ड फक्त
36%
अ, ब आणि क फक्त
38%
वरील सर्व
❤2
🔰पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे?
अ) त्यांनी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले. ब) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली. क) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.
अ) त्यांनी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले. ब) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली. क) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.
Anonymous Quiz
4%
चारू मुजूमदार
84%
कोडापल्ली सितारामय्या
12%
कानू सन्याल
1%
कन्हई चॅटजी
❤3
✨ अठराशे 52 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन या संस्थेशी संबंध नसलेली व्यक्ती कोण आहे ते ओळखा❓
Anonymous Quiz
11%
जगन्नाथ नाना शंकर शेठ
12%
भाऊ दाजी लाड
63%
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
13%
दादाभाई नवरोजी
❤4
स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदुधर्म असे कोणी केले ?
Anonymous Quiz
5%
सरोजिनी नायडू
76%
भगिनी निवेदिता
12%
ॲनी बेझंट
7%
वरील सर्व
❤3
🔰पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.
अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
Anonymous Quiz
11%
अ, ब, क
32%
ब, क, अ
31%
क, अ, ब
27%
अ, क, ब
❤1
🔰१९८० नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण:
अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
Anonymous Quiz
4%
अ, ब आणि ड फक्त
25%
ब, क आणि ड फक्त
42%
अ, ब आणि क फक्त
29%
वरील सर्व
❤4
🔰पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे?
अ) त्यांनी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले. ब) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली. क) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.
अ) त्यांनी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले. ब) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली. क) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.
Anonymous Quiz
2%
चारू मुजूमदार
88%
कोडापल्ली सितारामय्या
8%
कानू सन्याल
1%
कन्हई चॅटजी
❤6
आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात?
Anonymous Quiz
81%
राजाराम मोहन रॉय
12%
दादोबा तर्खडकर
6%
न्यायमूर्ती रानडे
2%
महात्मा फुले
❤3
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous Quiz
66%
कश्मीरचा राजा गुलाबसिंह
14%
अजीनन नर्तीका
11%
गुलमार दुबे
9%
पेठचा राजा भगवंतराय
❤2
अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous Quiz
60%
सरदार वल्लभाई पटेल
19%
मौलाना आझाद
12%
महात्मा गांधी
9%
दादाभाई नौरोजी
कुऱ्हाड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले❓
Anonymous Quiz
13%
आचार्य अत्रे
40%
खंडेराव बागल
19%
शामराव देसाई
27%
भाऊराव पाटील
❤3
कहेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे
Anonymous Quiz
9%
शंकरराव खरात
29%
रणजीत देसाई
20%
पु ल देशपांडे
42%
प्र के अत्रे
❤9
ज्ञानेश्वरी (भावर्त दीपिका ) हे ग्रंथ कोणी लिहिले
Anonymous Quiz
4%
संत रामदास
18%
संत तुकाराम
8%
वामन पंडित
70%
संत ज्ञानेश्वर
❤5
मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
Anonymous Quiz
4%
अमर शेख
72%
अण्णाभाऊ साठे
19%
प्र. के.अत्रे
5%
द.ना.गव्हाणकर
❤6