'स्वप्नवासवदत्त' हे प्रसिद्ध संस्कृत नाटक ________ यांनी लिहिले होते.
Anonymous Quiz
10%
(1) अश्वघोष
62%
(2) भरतमुनी
19%
(3) भास
9%
(4) कालिदास
❤4🔥2
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
Anonymous Quiz
13%
5 मार्च 1922
21%
5 एप्रिल 1923
63%
5 फेब्रुवारी 1922
3%
5 मार्च 1931
❤5
...........या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या.
Anonymous Quiz
10%
पंडिता रमाबाई
81%
आनंदीबाई उर्फ बाया कर्वे
7%
ताराबाई शिंदे
2%
रमाबाई रानडे
❤5🤔1
कुऱ्हाड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले❓
Anonymous Quiz
12%
आचार्य अत्रे
39%
खंडेराव बागल
26%
शामराव देसाई
23%
भाऊराव पाटील
❤1
आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात?
Anonymous Quiz
80%
राजाराम मोहन रॉय
12%
दादोबा तर्खडकर
6%
न्यायमूर्ती रानडे
2%
महात्मा फुले
❤1
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous Quiz
64%
कश्मीरचा राजा गुलाबसिंह
16%
अजीनन नर्तीका
10%
गुलमार दुबे
10%
पेठचा राजा भगवंतराय
❤1
Q१) बंगाल च्या खाडी भागात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी खालील पैकी कोणी प्रयत्न केले
Anonymous Poll
21%
१) लॉर्ड बेंटींग
41%
२) लॉर्ड हेस्टिंग
35%
३) लॉर्ड वेलेशजि
2%
४) यापैकी नाही
❤4
Q२) ब्राम्हो मॅरेज अॅक्ट १८७२ खालील पैकी कशाशी संबंधित आहे.
Anonymous Poll
23%
१) वडिलोपार्जित संपत्ती वरील अधिकार कायम ठेवणे
51%
२) आंतरजातीय विवाहांना मान्यता देणे.
24%
३) विधवा विवाहांवर प्रतिबंध आणणे
3%
४) हिंदूंचे धर्मांतर रोखणे
❤4
Q3)नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र खालील पैकी कोणी लिहिले.
Anonymous Poll
14%
1) महात्मा गांधी
46%
2) नारायण मंडलिक
34%
3) आर. जी.भांडारकर
6%
4) अलेक्सझांडर डफ
❤3
Q4) मराठी भाषेत सामाजिक प्रश्न मांडणारे पहिले नाटक म्हणुन खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो.
Anonymous Poll
15%
1) नील दर्पण
42%
2) यमुना पर्यटन
40%
3) पण लक्षात कोण घेतो
3%
4) संगीत शारदा
❤2
Q5) कोणत्या विवाह संमती कायद्याने मुलींचे विवाह योग्य 14 वर्षे करण्यात आले.
Anonymous Poll
7%
1) 1930 चा कायदा
41%
2) 1860 चा कायदा
45%
3) 1891 चा कायदा
7%
4) 1935 चा कायदा
❤6
Q6. खालील विधानापैकी अयोग्य विधान ओळखा
Anonymous Poll
9%
1) पॉंडेचेरीच्या तहाने दुसरे इंग्रज फ्रेंच युद्ध संपुष्टात आले.
43%
2) श्रीरंगपट्टणम च्या तहाने तिसरे इंग्रज मैसुर युद्धाचा शेवट झाला
29%
3) सालबाईच्या तहाने पहिल्या इंग्रज मराठा युद्ध समाप्त झाले
18%
4) अमृतसरच्या तहाने पहिले इंग्रज शीख युद्ध संपुष्टात आले
Q7) कोणत्या कायद्याने गुलामगिरी ची प्रथा संपुष्टात आली.
Anonymous Poll
7%
1) 1813 चा कायदा
53%
2) 1853 चा कायदा
34%
3) 1833 चा कायदा
6%
4) 1786 चा कायदा
Q8. न्याय व्यवस्थेत कोणत्याही जाती व धर्म चा साक्षीदारांची साक्ष गृहीत धरली जाण्याचे तत्व कोणी लागु केले
Anonymous Poll
14%
1) लाॅर्ड काॅर्नवालिस
53%
2) विलीयम बेंटीग्
31%
3) वाॅरेन हेस्टीगज
2%
4) लाॅर्ड हेस्टीगज
❤1
Q9. खालीलपैकी कोणाचा समावेश प्राच्चवादी विचारवंत म्हणुन करता येणार नाही.
Anonymous Poll
16%
1)जाॅर्ज ट्रेव्हरलियन
40%
2) जेम्स प्रिन्सेप
37%
3) विलीयम जोन्स
7%
4) एन.बी. हाॅलहेड
❤2
Q10) 1854 रोजी वुड समिती मधे खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता.
Anonymous Poll
11%
1) जाॅर्ज ट्रेव्हरलियन
57%
2) अलेक्सझांडर डफ
21%
3) जाॅर्ज माॅर्शमन
11%
4) चार्ल्स विल्किन्स
❤5
◾खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते ?
Anonymous Quiz
5%
इंग्लंड
14%
हॉलंड
79%
पोर्तुगाल
2%
फ्रान्स
❤6🥰2
◾इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ....
Anonymous Quiz
8%
क्लाईव्ह
25%
डुप्ले
65%
सर आयर कूट
3%
ल-बोरडेन
❤4
◾इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
Anonymous Quiz
4%
अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला
48%
बंगालचा परागंदा नवाब मीर कासीम
11%
दिल्लीचा बादशहा शाहआलम
36%
वरील तिघांच्या युतीविरुद्ध
❤8
" प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे " असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले
Anonymous Quiz
18%
रॉबर्ट क्लाइव्ह
30%
लॉर्ड लिटन
31%
लॉर्ड कर्जन
21%
लोर्ड कॉर्नवॉलीस
❤4
ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
Anonymous Quiz
8%
1886
43%
1935
44%
1835
4%
1942
❤5