महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना कोठे केली?
Anonymous Quiz
20%
मुंबई
52%
वर्धा
19%
नाशिक
10%
पुणे
कोल्हापूर ला कोणाच्या आद्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली?
Anonymous Quiz
24%
भास्कर जाधव
38%
परशराम इनामदार
37%
शाहू महाराज
1%
बाबुराव कदम
👏2🤔2❤1
🔰१८७३ मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती ?
Anonymous Quiz
4%
राजमहल
55%
मुर्शिदाबाद
23%
भागलपूर
18%
पबना
❤1
🔰इ.स. १८७१ पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती?
अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
Anonymous Quiz
3%
ब आणि ड फक्त
12%
अ, ब फक्त
66%
अ, ब आणि क फक्त
18%
सर्व बरोबर आहेत
❤1
🔰 मुंबईतील गिरणी मालकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणत्या साली बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली?
Anonymous Quiz
12%
१८७६
35%
१८८०
41%
१८८१
11%
१८८५
खालीलपैकी कोणी "तबकत-ए-नासिरी लिहिले?
Anonymous Quiz
34%
मिन्हाज-इ-सिराज जुज्जानी
32%
फरीदुद्दीन गंजशकर
31%
अमीर खुसरो दिहलवी
4%
निजामुद्दीन औलिया
❤1
◾1757 च्या प्लासीच्या युद्धात ..... हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता. (Cleark Mains 2019)
Anonymous Quiz
4%
एलफिस्टन
63%
रॉबर्ट क्लाइंटर
31%
वॉरन हेस्टींग्ज
1%
डलहौसी
❤3
खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात ?
Anonymous Quiz
11%
डॉ बाबासाहेब आंबेडकर
67%
वल्लभ भाई पटेल
17%
जवाहरलाल नेहरू
4%
डॉ राजेंद्र प्रसाद
❤2
महर्षी दयानंद सरस्वती एक महत्त्वाचे हिंदू धार्मिक विद्वान, सुधारक आणि __________ चे संस्थापक होते.
Anonymous Quiz
32%
थियिसोफिकल सोसाइटी
48%
आर्य समाज
19%
रामकृष्ण मिशन
1%
ब्रह्मा समाज
❤3
Q. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे यासाठी १९२० मध्ये कोणत्या स्त्रीने पुण्यात २००० स्त्रियांचा मोर्चा काढला होता?
Anonymous Quiz
17%
रमाबाई रानडे
36%
पंडिता रमाबाई
45%
यशोदाबाई आगरकर
2%
आनंदीबाई जोशी
❤3
Q. ' हिंद स्वराज्य ' मध्ये म. गांधी यांनी------- यावर टीका केली.
Anonymous Quiz
41%
ब्रिटिशांचे आयात - निर्यात धोरण
27%
स्थानिक स्वराज्य संस्था
6%
पहिले महायुध्द
25%
मोठ्या यंत्रावर आधारलेले उद्योग
❤3
🟧डिसेंबर १९३० च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणत्या अध्यक्षीय भाषणाने 'पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते?
Anonymous Quiz
12%
१) रहमत अली
51%
२) इकबाल
36%
३) मो. जिन्ना
1%
४) लॉर्ड कर्जन
❤3🔥1