क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती. (यवतमाळ तलाठी भरती 2016)
Anonymous Quiz
7%
कोल्हापूर
17%
सांगली
72%
सातारा
3%
अहमदनगर
❤1
🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
Anonymous Quiz
12%
सामाजिक
66%
राजकीय
16%
आर्थिक
6%
लष्करी
❤1
❤3👍1
मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous Quiz
13%
रमेशचंद्र दत्त
56%
वि. दा. सावरकर
30%
बरिंद्रकुमार घोष
1%
महात्मा गांधी
❤3
🔰भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारु/दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते?
Anonymous Quiz
37%
दादाभाई नौरोजी
27%
पं. जवाहरलाल नेहरु
29%
जगन्नाथ शंकरशेठ
7%
फिरोजशाह मेहता
❤2
🎯 महाराष्ट्रात ------------- साली शेतक-यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरुद्ध उठाव केला.
Anonymous Quiz
3%
1860
53%
1873
41%
1875
2%
1907
❤2
▪️खालीलपैकी इंदूप्रकाश साप्तहीकाचे संपादक कोण होते❓
Anonymous Quiz
34%
विष्णुशास्त्री पंडित
26%
रा.गो.भांडारकर
27%
भाऊ दाजी लाड
13%
विष्णुबुवा ब्रम्हचारी
❤4
भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous Quiz
59%
माउंटबॅटन
25%
वेव्हेल
15%
त्रिमंत्री
1%
राजाजी
❤2
खालीलपैकी कोणत्या मवाळ नेत्याने राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी असताना 'सरकार जनमताची पर्वा करत नसेल तर सरकारशी सहकार्य करण्याचे धोरण राष्ट्रीय सभेला सोडून द्यावे लागेल' अशी भूमिका मांडली होती?
Anonymous Quiz
7%
(1) फिरोजशहा मेहता
51%
(2) दादाभाई नौरोजी
32%
(3) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
10%
(4) गोपाळ कृष्ण गोखले
❤3
कृष्णभक्तीचा महिमा सांगितलेले 'गीतगोविंद' हे काव्य कोणी लिहिले ?
Anonymous Quiz
13%
(1) मुकुंदराज
19%
(2) कल्हण
57%
(3) भास्कराचार्य
11%
(4) जयदेव
❤3😁2👍1
संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्मचा प्रसार होण्यासाठीच देवाने हिंदुस्थान ला आपल्या हातात दिले आहे हे वाक्य कोनाचे आहे?
Anonymous Quiz
18%
अमहर्स्ट
33%
कार्निग
45%
मेंगलीज
4%
डलहौसी
❤1
पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते
Anonymous Quiz
44%
लॉर्ड आयर्विन
33%
लॉर्ड मेकॉले
20%
मॅकडोनाल्ड
4%
लॉर्ड रिपन
❤3
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous Quiz
15%
पुणे
59%
मुंबई
23%
नागपूर
3%
मद्रास
❤3
गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous Quiz
68%
लुंबिनी
13%
वैशाली
15%
बोधगया
3%
पाटलीपुत्र
❤1
साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ला सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला?
Anonymous Quiz
7%
छत्रपती शिवाजी महाराज
46%
छत्रपती संभाजी महाराज
41%
छत्रपती राजाराम राजे
6%
छत्रपती शाहू राजे
❤1
🔰ते कलकता येथील दक्षिणेश्वरच्या काली देवळाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी असेही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात ती व्यक्ती कोण?
Anonymous Quiz
8%
दयानंद सरस्वती
17%
भारतेंदू हरीशचंद्र
56%
बंकिमचंद्र चट्टापाध्याय
18%
रामकृष्ण परमहंस
❤1
🔰भारतीय अर्थतज्ञ रोमेश दत्त यांनी लॉर्ड कर्झनला एक अनावृत्त पत्र लिहून शेतकऱ्यांच्या आर्थिक हालाखीची पुढीलपैकी कोणती कारणे सांगितली होत?
अ) अवास्तव जमीन महसूल ब) दुष्काळ क) कालव्याकडे सरकारचे दुर्लक्ष ङ) विविध कर
अ) अवास्तव जमीन महसूल ब) दुष्काळ क) कालव्याकडे सरकारचे दुर्लक्ष ङ) विविध कर
Anonymous Quiz
14%
अ, ड बरोबर
41%
ब, क बरोबर
40%
क, अ बरोबर
4%
ड, ब बरोबर
❤2
🔰...........यांची दुसरी शाळा 'मुक्ती' पुण्याजवळ केडगाव येथे होती.
Anonymous Quiz
45%
पंडिता रमाबाई
39%
महात्मा फुले
16%
रमाबाई रानडे
707e21af-a79f-4546-92d5-398fba9bb16b.pdf
455.3 KB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
पेपर 1 अंतिम उत्तरतालिका
पेपर 1 अंतिम उत्तरतालिका
3e9ab07b-d53e-4073-8402-9ba1ea11d694.pdf
457.1 KB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
पेपर 2 अंतिम उत्तरतालिका
पेपर 2 अंतिम उत्तरतालिका