Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
23.9K subscribers
3.06K photos
5 videos
925 files
444 links
Download Telegram
▪️1857 च्या उठावाबद्दल 'पाहिले स्वतंत्र युद्ध' असे उद‍्गार कोणी काढले
Anonymous Quiz
67%
वि. दा. सावरकर
21%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
9%
अशोक मेहता
4%
एस. एन. सेन
3
▪️संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे
Anonymous Quiz
2%
नाशिक
12%
अकोला
24%
बुलढाणा
63%
अमरावती
2
इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली. यवतमाळ तलाठी भरती
Anonymous Quiz
9%
1857
80%
1757
10%
1957
2%
1657
1
क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती. (यवतमाळ तलाठी भरती 2016)
Anonymous Quiz
8%
कोल्हापूर
18%
सांगली
71%
सातारा
4%
अहमदनगर
1
🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
Anonymous Quiz
12%
सामाजिक
66%
राजकीय
17%
आर्थिक
5%
लष्करी
1
🔰पालेगारांचा उठाव या भागात झाला.
Anonymous Quiz
33%
दक्षिण भारत
29%
ओरिसा
36%
उत्तर भारत
2%
गुजरात
2👍1
मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous Quiz
11%
रमेशचंद्र दत्त
56%
वि. दा. सावरकर
31%
बरिंद्रकुमार घोष
1%
महात्मा गांधी
3
🔰भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारु/दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते?
Anonymous Quiz
38%
दादाभाई नौरोजी
28%
पं. जवाहरलाल नेहरु
28%
जगन्नाथ शंकरशेठ
6%
फिरोजशाह मेहता
2
🎯 महाराष्ट्रात ------------- साली शेतक-यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरुद्ध उठाव केला.
Anonymous Quiz
3%
1860
53%
1873
43%
1875
1%
1907
1
▪️खालीलपैकी इंदूप्रकाश साप्तहीकाचे संपादक कोण होते
Anonymous Quiz
35%
विष्णुशास्त्री पंडित
27%
रा.गो.भांडारकर
25%
भाऊ दाजी लाड
14%
विष्णुबुवा ब्रम्हचारी
1
भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous Quiz
63%
माउंटबॅटन
24%
वेव्हेल
13%
त्रिमंत्री
1%
राजाजी
1