Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
23.9K subscribers
3.06K photos
5 videos
925 files
444 links
Download Telegram
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात कधी केली ?
Anonymous Quiz
5%
1887
24%
1894
22%
1882
50%
1893
5
कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
Anonymous Quiz
6%
डेक्कन जिमखाना
80%
चौरी चौरा
12%
आझादनगर
1%
ब्रह्मपूर
3
▪️1857 च्या उठावाबद्दल 'पाहिले स्वतंत्र युद्ध' असे उद‍्गार कोणी काढले
Anonymous Quiz
66%
वि. दा. सावरकर
20%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
9%
अशोक मेहता
4%
एस. एन. सेन
3
▪️संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे
Anonymous Quiz
2%
नाशिक
13%
अकोला
23%
बुलढाणा
62%
अमरावती
2
इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली. यवतमाळ तलाठी भरती
Anonymous Quiz
10%
1857
79%
1757
10%
1957
2%
1657
1
क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती. (यवतमाळ तलाठी भरती 2016)
Anonymous Quiz
7%
कोल्हापूर
17%
सांगली
72%
सातारा
4%
अहमदनगर
1
🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
Anonymous Quiz
12%
सामाजिक
66%
राजकीय
16%
आर्थिक
6%
लष्करी
1
🔰पालेगारांचा उठाव या भागात झाला.
Anonymous Quiz
32%
दक्षिण भारत
30%
ओरिसा
37%
उत्तर भारत
2%
गुजरात
3👍1
मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous Quiz
12%
रमेशचंद्र दत्त
56%
वि. दा. सावरकर
30%
बरिंद्रकुमार घोष
1%
महात्मा गांधी
3
🔰भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारु/दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते?
Anonymous Quiz
37%
दादाभाई नौरोजी
28%
पं. जवाहरलाल नेहरु
28%
जगन्नाथ शंकरशेठ
6%
फिरोजशाह मेहता
2
🎯 महाराष्ट्रात ------------- साली शेतक-यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरुद्ध उठाव केला.
Anonymous Quiz
3%
1860
54%
1873
41%
1875
1%
1907
1
▪️खालीलपैकी इंदूप्रकाश साप्तहीकाचे संपादक कोण होते
Anonymous Quiz
34%
विष्णुशास्त्री पंडित
26%
रा.गो.भांडारकर
26%
भाऊ दाजी लाड
15%
विष्णुबुवा ब्रम्हचारी
3
भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous Quiz
60%
माउंटबॅटन
24%
वेव्हेल
15%
त्रिमंत्री
1%
राजाजी
1
खालीलपैकी कोणत्या मवाळ नेत्याने राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी असताना 'सरकार जनमताची पर्वा करत नसेल तर सरकारशी सहकार्य करण्याचे धोरण राष्ट्रीय सभेला सोडून द्यावे लागेल' अशी भूमिका मांडली होती?
Anonymous Quiz
7%
(1) फिरोजशहा मेहता
52%
(2) दादाभाई नौरोजी
31%
(3) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
10%
(4) गोपाळ कृष्ण गोखले
3
कृष्णभक्तीचा महिमा सांगितलेले 'गीतगोविंद' हे काव्य कोणी लिहिले ?
Anonymous Quiz
12%
(1) मुकुंदराज
20%
(2) कल्हण
55%
(3) भास्कराचार्य
13%
(4) जयदेव
3😁1
संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्मचा प्रसार होण्यासाठीच देवाने हिंदुस्थान ला आपल्या हातात दिले आहे हे वाक्य कोनाचे आहे?
Anonymous Quiz
19%
अमहर्स्ट
32%
कार्निग
46%
मेंगलीज
4%
डलहौसी
1
पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते
Anonymous Quiz
46%
लॉर्ड आयर्विन
30%
लॉर्ड मेकॉले
20%
मॅकडोनाल्ड
4%
लॉर्ड रिपन
2
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली
Anonymous Quiz
16%
पुणे
61%
मुंबई
21%
नागपूर
2%
मद्रास
3