अल्लाउद्दिन खिलजी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले?
Anonymous Quiz
31%
देवगिरी
51%
विजयनगर
12%
बदामी
6%
सातवाहन
❤3
खालीलपैकी कोणी आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीस आणली?
Anonymous Quiz
18%
अल्लाउद्दीन खिलजी
21%
कुतुबद्दीन ऐबक
60%
मुहम्मद बिन तुघलक
1%
मुबाकर खिलजी
❤2🤡2
महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती.
Anonymous Quiz
63%
वसंतराव नाईक
10%
शरद पवार
27%
देवेंद्र फडणवीस
0%
उद्धव ठाकरे
👍2❤1🌚1
'हितवाद' या वृतपत्राचे जनक कोण?
Anonymous Quiz
63%
गोपाळ कृष्ण गोखले
23%
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
9%
महात्मा ज्योतिबा फुले
4%
बाळ गंगाधर टिळक
🌭2⚡1🤔1
खालिलपैकी कोणती वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली ?
Anonymous Quiz
4%
केसरी
9%
हरिजन
5%
मराठा
82%
1 व 3
👍5🌚1
कभी कभी छोटी चीज भी बडा काम कर जाती है हे उद्गार कोणाचे आहे?
Anonymous Quiz
6%
नेहरू
10%
गांधी
81%
लालबहादूर शास्त्री
4%
इंदिरा गांधी
❤4
🎯 1937 च्या मुंबई प्रांतिक निवडणूक मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले.
Anonymous Quiz
4%
गोरेगाव
22%
बांद्रा कुर्ला
31%
गोरेगाव माहीम
43%
भायखळा परळ
🌚2
शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
3%
पुणे
81%
बुलढाणा
9%
रायगड
7%
छत्रपती संभाजीनगर
❤2🐳2
महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
Anonymous Quiz
2%
1 ले
21%
23 वे
75%
24 वे
2%
25 वे
❤2🔥1🌚1
फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous Quiz
28%
कलकत्ता
55%
मद्रास
11%
पुणे
7%
बॉम्बे
❤3
🔰१८७३ मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती ?
Anonymous Quiz
3%
राजमहल
50%
मुर्शिदाबाद
27%
भागलपूर
20%
पबना
👍3
🔰इ.स. १८७१ पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती?
अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
Anonymous Quiz
3%
ब आणि ड फक्त
12%
अ, ब फक्त
61%
अ, ब आणि क फक्त
23%
सर्व बरोबर आहेत
🐳3
ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
Anonymous Quiz
7%
1886
43%
1935
44%
1835
6%
1942
मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते ?
Anonymous Quiz
8%
बाजीराव
29%
बाळाजीराव
38%
नारायणराव
25%
सवाई माधवराव
❤5
सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा दिल्ली वरून "वंन्दे मातरम" हे राष्ट्रगीत गाण्याचा मान कोणाला देण्यात आला ?
Anonymous Quiz
10%
अंजनाबाई मालपेकर
53%
हिराबाई बडोदेकर
24%
योगुबाई कर्डीकर
12%
लता मंगेशकर
❤5
आर्य महिला समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग न्हवता?
Anonymous Quiz
21%
रमाबाई रानडे
38%
काशीबाई कानिटकर
17%
रखमाबाई राऊत
23%
ताराबाई शिंदे
❤3
महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना कोठे केली?
Anonymous Quiz
22%
मुंबई
41%
वर्धा
23%
नाशिक
14%
पुणे
❤2🥰2
.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
Anonymous Quiz
4%
लोर्ड कर्जन
81%
लॉर्ड मेकॉले
13%
लॉर्ड रिपन
2%
लॉर्ड मिंटो
❤2🥰2
🥰4❤1
........... मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
Anonymous Quiz
1%
गणपती
12%
त्र्यंबकेश्वर
16%
ओंकारेश्वर
72%
रायरेश्वर
🔰हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्तानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ?
Anonymous Quiz
8%
भारतमंत्री लॉर्ड कर्झन
49%
भारतमंत्री माऊंटबॅटन
41%
भारतमंत्री बर्कनहड
3%
भारतमंत्री माँटेग्यू
❤2