Q. रामकृष्ण विठ्ठल लाड यांच्याविषयी खालीलपैकी अचूक विधाने ओळखा.
१) ईस्ट इंडिया असोसिएशन च्या कोलकत्ता शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. २) मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन संचालक मंडळात ते दुसरे हिंदी सदस्य म्हणून कार्यरत होते.
१) ईस्ट इंडिया असोसिएशन च्या कोलकत्ता शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. २) मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन संचालक मंडळात ते दुसरे हिंदी सदस्य म्हणून कार्यरत होते.
Anonymous Quiz
4%
१ बरोबर,२ चूक
49%
१ व २ बरोबर
44%
१ चूक, २ बरोबर
3%
१ व २ चूक
❤4
Q. 1864 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवा विवाह ' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला
Anonymous Quiz
13%
रामकृष्ण विठ्ठल लाड
17%
भाऊ महाजन
57%
विष्णुशास्त्री पंडित
13%
राघवेंद्राचार्य गजेंद्रगडकर
❤2👍1🤡1
उगवती पिढी केवळ अर्ज विनंत्या नि समाधानी होणार नाही.दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे तो म्हणजे सत्याग्रह असे गांधीजींनी कोणाला पत्रांद्वारे कळवले❓
Anonymous Quiz
9%
प मदन मालवीय
44%
दिनशा वाछा
41%
प मोतीलाल नेहरु
7%
लोकमान्य टिळक
❤5😁1
Q. खालील पंक्ती कोणी म्हंटल्या होत्या.
शिवबांच्या गुरुपती शोभते | जिजाऊ माता ती देवी | भगवा भंगड गुरू बनविती | नसताना आधार ||
शिवबांच्या गुरुपती शोभते | जिजाऊ माता ती देवी | भगवा भंगड गुरू बनविती | नसताना आधार ||
Anonymous Quiz
2%
शाहु महाराज
31%
संत रामदास
58%
दिनकरराव जवळकर
8%
संत तुकाराम
❤9
नागपूर हे शहर....... द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते........च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.
Anonymous Quiz
37%
गोंड्स ,भोसले
33%
भोसले , पेशवे
22%
पेशवा , भोसले
8%
भोसले , गोंड्स
❤4
रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
Anonymous Quiz
61%
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
18%
लोकमान्य टिळक
16%
विद्या सावरकर
5%
वि रा शिंदे
❤7🍌1
अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous Quiz
65%
सरदार वल्लभाई पटेल
18%
मौलाना आझाद
10%
महात्मा गांधी
7%
दादाभाई नौरोजी
❤3👍3⚡1
सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous Quiz
2%
क्रांती सेना
72%
अभिनव भारत
24%
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
1%
अनुशिलान समिती
❤5🔥1
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous Quiz
5%
न्या. रानडे
76%
र.धो. कर्वे
18%
वि.रा.शिंदे
1%
यापैकी नाही
❤5🕊1
पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला होता ?
Anonymous Quiz
7%
जुलै 1965
52%
जुन 1665
32%
जून 1802
9%
जून 1773
❤9👍1🙏1
Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous Quiz
9%
१) जोतीराव फुले
20%
२) वि. रा.शिंदे.
27%
३) लाला लजपतराय
44%
४) नारायण. मे. लोखंडे.
❤7
प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक, व शिक्षक प्रशिक्षण यासाठी पाठपुरावा कोणी केला?
Anonymous Quiz
4%
संत गाडगेबाबा
31%
डॉ बाबासाहेव आंबेडकर
36%
किसन फागुजी बनसोडे
29%
कर्मवीर भाऊराव पाटील
❤5
ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
Anonymous Quiz
10%
जॉर्ज कॉनेवाल
53%
रॉबर्ट क्लाईव्ह
29%
वॉरेन हेस्टिंग्ज
9%
जॉर्ज हॉलवेल
❤6🔥3😁1👌1
भारत- पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते.
Anonymous Quiz
16%
पश्चिम बंगाल
38%
संयुक्त प्रांत.
15%
मध्य प्रांत.
32%
बॉंबे प्रांत.
❤6🔥2😁1
✍🌎—– रोजी संविधान सभेने उद्देशपत्रिकेचा स्वीकार केला.
Anonymous Quiz
17%
1) 13 डिसेंबर 1946
24%
2) 29 ऑगस्ट 1947
48%
3) 22 जानेवारी 1947
11%
4) 09 डिसेंबर 1946
❤14
शोधगंगा हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Anonymous Quiz
4%
गजानन पाठक
43%
दामोदर चाफेकर
46%
बाबाराव सावरकर
7%
नरसिंह केळकर
❤7🔥3👍1
🔰ते कलकता येथील दक्षिणेश्वरच्या काली देवळाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी असेही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात ती व्यक्ती कोण?
Anonymous Quiz
9%
दयानंद सरस्वती
22%
भारतेंदू हरीशचंद्र
53%
बंकिमचंद्र चट्टापाध्याय
17%
रामकृष्ण परमहंस
❤2
🔰भारतीय अर्थतज्ञ रोमेश दत्त यांनी लॉर्ड कर्झनला एक अनावृत्त पत्र लिहून शेतकऱ्यांच्या आर्थिक हालाखीची पुढीलपैकी कोणती कारणे सांगितली होत?
अ) अवास्तव जमीन महसूल ब) दुष्काळ क) कालव्याकडे सरकारचे दुर्लक्ष ङ) विविध कर
अ) अवास्तव जमीन महसूल ब) दुष्काळ क) कालव्याकडे सरकारचे दुर्लक्ष ङ) विविध कर
Anonymous Quiz
15%
अ, ड बरोबर
40%
ब, क बरोबर
40%
क, अ बरोबर
6%
ड, ब बरोबर
❤1
🔰...........यांची दुसरी शाळा 'मुक्ती' पुण्याजवळ केडगाव येथे होती.
Anonymous Quiz
44%
पंडिता रमाबाई
43%
महात्मा फुले
13%
रमाबाई रानडे
❤5🕊1
1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी......मध्ये आश्रय घेतला.
Anonymous Quiz
9%
रंगून
18%
काश्मीर
68%
नेपाळ
4%
तिबेट
❤5🙏2🔥1🥰1
खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र मध्ये उच्च न्यायालयाचे निकाल दिले जात असत❓
Anonymous Quiz
6%
ज्ञानसिंधु
79%
नेटिव्ह ओपिनियन
12%
धूमकेतू
4%
वर्तमानदीपिका
❤4👍2🥱1