Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
23.9K subscribers
3.06K photos
5 videos
925 files
444 links
Download Telegram
'वंदे मातरम्' हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष .... हे वर्तमानपत्र चालवीत.
Anonymous Quiz
17%
कलकत्ता समाचार
33%
न्यू इंडिया
43%
युगांतर
6%
यंग इंडिया
6👍1
👍31
मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?
Anonymous Quiz
17%
कर्झन
49%
मिंटो
30%
लिटन
4%
मेयो
9
-------- आणि --------- वगळता 1857 च्या उठावाला कोठेही जनसामान्यांचा पाठिंबा मिळाला नव्हता.
Anonymous Quiz
11%
अवध , बंगाल
55%
बिहारमधील शाहबाद जिल्हा, संयुक्त प्रांत
22%
अवध , बिहारमधील शाहबाद जिल्हा
12%
झाशी, कानपुर
▪️संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे
Anonymous Quiz
1%
नाशिक
15%
अकोला
28%
बुलढाणा
56%
अमरावती
7
इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली. यवतमाळ तलाठी भरती
Anonymous Quiz
10%
1857
78%
1757
10%
1957
2%
1657
4👍3
क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती. (यवतमाळ तलाठी भरती 2016)
Anonymous Quiz
8%
कोल्हापूर
18%
सांगली
71%
सातारा
3%
अहमदनगर
4👍2
🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
Anonymous Quiz
14%
सामाजिक
65%
राजकीय
14%
आर्थिक
7%
लष्करी
5
🔰पालेगारांचा उठाव या भागात झाला.
Anonymous Quiz
30%
दक्षिण भारत
29%
ओरिसा
40%
उत्तर भारत
2%
गुजरात
9
मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous Quiz
11%
रमेशचंद्र दत्त
60%
वि. दा. सावरकर
27%
बरिंद्रकुमार घोष
2%
महात्मा गांधी
31
🔰भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारु/दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते?
Anonymous Quiz
32%
दादाभाई नौरोजी
32%
पं. जवाहरलाल नेहरु
31%
जगन्नाथ शंकरशेठ
4%
फिरोजशाह मेहता
11🥰1
🎯 महाराष्ट्रात ------------- साली शेतक-यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरुद्ध उठाव केला.
Anonymous Quiz
6%
1860
49%
1873
42%
1875
3%
1907
👍51
▪️खालीलपैकी इंदूप्रकाश साप्तहीकाचे संपादक कोण होते
Anonymous Quiz
42%
विष्णुशास्त्री पंडित
22%
रा.गो.भांडारकर
26%
भाऊ दाजी लाड
11%
विष्णुबुवा ब्रम्हचारी
4😁1
भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous Quiz
57%
माउंटबॅटन
27%
वेव्हेल
15%
त्रिमंत्री
1%
राजाजी
3🌚1
Q. नाना शंकरशेट यांच्या विनंतीस मान देऊन रामकृष्ण विठ्ठल लाड यांनी_______ नाटक हिंदी मध्ये भाषांतर करून त्याचा मुंबईत प्रयोग घडवून आणला.
Anonymous Quiz
26%
शाकुंतल नाटक
30%
कालिदास नाटक
43%
राजा गोपीचंद नाटक
1%
यापैकी नाही
4
Q. रामकृष्ण विठ्ठल लाड यांच्याविषयी खालीलपैकी अचूक विधाने ओळखा.

१) ईस्ट इंडिया असोसिएशन च्या कोलकत्ता शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. २) मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन संचालक मंडळात ते दुसरे हिंदी सदस्य म्हणून कार्यरत होते.
Anonymous Quiz
4%
१ बरोबर,२ चूक
49%
१ व २ बरोबर
44%
१ चूक, २ बरोबर
3%
१ व २ चूक
4
Q. 1864 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवा विवाह ' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला
Anonymous Quiz
13%
रामकृष्ण विठ्ठल लाड
17%
भाऊ महाजन
57%
विष्णुशास्त्री पंडित
13%
राघवेंद्राचार्य गजेंद्रगडकर
2👍1🤡1
उगवती पिढी केवळ अर्ज विनंत्या नि समाधानी होणार नाही.दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे तो म्हणजे सत्याग्रह असे गांधीजींनी कोणाला पत्रांद्वारे कळवले
Anonymous Quiz
9%
प मदन मालवीय
44%
दिनशा वाछा
41%
प मोतीलाल नेहरु
7%
लोकमान्य टिळक
5😁1
Q. खालील पंक्ती कोणी म्हंटल्या होत्या.

शिवबांच्या गुरुपती शोभते | जिजाऊ माता ती देवी | भगवा भंगड गुरू बनविती | नसताना आधार ||
Anonymous Quiz
2%
शाहु महाराज
31%
संत रामदास
58%
दिनकरराव जवळकर
8%
संत तुकाराम
9
नागपूर हे शहर....... द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते........च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.
Anonymous Quiz
37%
गोंड्स ,भोसले
33%
भोसले , पेशवे
22%
पेशवा , भोसले
8%
भोसले , गोंड्स
4
रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
Anonymous Quiz
61%
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
18%
लोकमान्य टिळक
16%
विद्या सावरकर
5%
वि रा शिंदे
7🍌1