दोस्ती इतनी मत करना कि बिगड़ जाये हम
थोड़ा डाँट भी देना ताकि सुधर जाये हम
अगर हो जाये हमसे कोई गलती तो हो जाना नाराज़
मगर इतना नहीं की अकेले पड़ जाये हम
थोड़ा डाँट भी देना ताकि सुधर जाये हम
अगर हो जाये हमसे कोई गलती तो हो जाना नाराज़
मगर इतना नहीं की अकेले पड़ जाये हम
छोटस आहे आयुष्य ,
भरभरून जगायचं ..
जरी असेल छोट ,
म्हणून काय एन्जॉय करून घालवायचं ..?
करा हो एन्जॉय तुम्ही ,
मला नको अस्स नाही म्हणायचं ..
पण त्याआधी नक्कीच येकदा
आई - बाबाच्या कष्टाकडे पहायचं ...
मान ठेऊन त्या मेहनतीचा ,
काही गोड फळ त्यांना द्यायचं..
याच छोट्याशा आयष्यात
अस्स काही काम करायचं ...
जरी नसतील आज पंख ,
उद्याला उडण्याचं स्वप्न साठवयच ...
घेईन नक्कीच उंच भरारी ,
ध्येय मनी बाळगायच ...
- वैष्णवी अनिता संतोष खलसे .
भरभरून जगायचं ..
जरी असेल छोट ,
म्हणून काय एन्जॉय करून घालवायचं ..?
करा हो एन्जॉय तुम्ही ,
मला नको अस्स नाही म्हणायचं ..
पण त्याआधी नक्कीच येकदा
आई - बाबाच्या कष्टाकडे पहायचं ...
मान ठेऊन त्या मेहनतीचा ,
काही गोड फळ त्यांना द्यायचं..
याच छोट्याशा आयष्यात
अस्स काही काम करायचं ...
जरी नसतील आज पंख ,
उद्याला उडण्याचं स्वप्न साठवयच ...
घेईन नक्कीच उंच भरारी ,
ध्येय मनी बाळगायच ...
- वैष्णवी अनिता संतोष खलसे .
वाट पाहणं हे फार अवघड असतं.. कोणाची वाट पहाताना वेळ पटकन सरत नाही ... अगदी मिनितही तासासारखा भासू लागतो....
आपल्याला सोबत कोणीही देईल हो पण त्याच एका खास व्यक्तीची प्रामाणिकपणे वाट पाहणं जमायला हवं...
त्या खास व्यक्तीने ' मी परत येईल '
अशी खात्री दिली तर कितीही वेळ वाट पाहत बसायला हरकत नाही आणि हे शक्य आहे निव्वळ प्रेमामुळे...
पण समोरच्या व्यक्तीकडून काहीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिक पने वाट पाहत बसणं हे खुपचं त्रासदायक असतं.....✍
@Rkumbh
7768899687
आपल्याला सोबत कोणीही देईल हो पण त्याच एका खास व्यक्तीची प्रामाणिकपणे वाट पाहणं जमायला हवं...
त्या खास व्यक्तीने ' मी परत येईल '
अशी खात्री दिली तर कितीही वेळ वाट पाहत बसायला हरकत नाही आणि हे शक्य आहे निव्वळ प्रेमामुळे...
पण समोरच्या व्यक्तीकडून काहीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिक पने वाट पाहत बसणं हे खुपचं त्रासदायक असतं.....✍
@Rkumbh
7768899687
तिचे ताल त्रिताल
जिंदगीचे पीठ
डोळा पाणी मीठ
स्वये तिंबशी कणिक
धप धप धप
भुकेची येता साद
मंजूळ देशी नाद
भाकरी थपताल
थप थप थप
अबोल ते सुख
मुकेच ते दु:ख
दोन्ही मंदस्वर
टप टप टप
बंधन संस्कृती
बेडी प्रथा रीती
शब्द कंठात
गप गप गप
जन्मभर घाई
सदा लगबग बाई
नाद झपताल
झप झप झप
जगरहाटी ज्वलंत
बाग राख शोभिवंत
कापूनी स्वप्नतण
सप सप सप
ना तुषारी श्रावण
ना फुलोरा वसंत
तू सुपीक आषाढ
रप रप रप
गृहसेवा पूजा
ध्यास ना दुजा
जय जय संसार
जप जप जप
शेतकरी तूच शेत
तू वर्षा माती पीक
घाम कष्ट तूच
खप खप खप
डॉ सचिन चिंगरे, धुळे
९४२३४९३२१८
जिंदगीचे पीठ
डोळा पाणी मीठ
स्वये तिंबशी कणिक
धप धप धप
भुकेची येता साद
मंजूळ देशी नाद
भाकरी थपताल
थप थप थप
अबोल ते सुख
मुकेच ते दु:ख
दोन्ही मंदस्वर
टप टप टप
बंधन संस्कृती
बेडी प्रथा रीती
शब्द कंठात
गप गप गप
जन्मभर घाई
सदा लगबग बाई
नाद झपताल
झप झप झप
जगरहाटी ज्वलंत
बाग राख शोभिवंत
कापूनी स्वप्नतण
सप सप सप
ना तुषारी श्रावण
ना फुलोरा वसंत
तू सुपीक आषाढ
रप रप रप
गृहसेवा पूजा
ध्यास ना दुजा
जय जय संसार
जप जप जप
शेतकरी तूच शेत
तू वर्षा माती पीक
घाम कष्ट तूच
खप खप खप
डॉ सचिन चिंगरे, धुळे
९४२३४९३२१८
*-:🛑 लिंबू मिरची ◆:------------●*
|| नुकतीच स्वच्छ धुवून त्याची पांढरीशुभ्र कार धावत
|| गावाबाहेरच्या सिग्नलला थांबली बाजूच्या सोबत
|| थांबलेल्या वाहनांना आधी बांधलेले लिंबू मिरची सोडून
|| नव लिंबू मिरची बांधत एक जख्खड म्हातारा त्याच्या कार
|| जवळ येऊन थांबला. वाढलेल्या पांढऱ्या दाढीच्या केसात
|| हडकुळी बोट रुतवत म्हणाला............
|| साहेब नवी दिसतेय गाडी कोणाची नजर नको लागायला
|| लिंबू मिरची बांधून देतो. तो काही म्हणायच्या आत काळा
|| धागा गाडीला अडकवून बोटानेच पाच रुपये झाल्याची
|| खून केली. त्याने खिशातून पाच रुपयाची नोट काढून त्या
|| वृद्धाच्या हातावर टेकून तो म्हणाला "बाबा उद्या ह्या पेक्षा
|| भारी नींबू मिरची" बनवून आणा............
|| माझ्या एका अनमोल नात्याला बांधायचं कोणाची नजर
|| लागलीय माहित नाहीये. खोल गेलेल्या डोळ्यातून तो
|| वृद्ध मिश्किल पणे हसत म्हणाला, का थट्टा करताय
|| गरीबाची............
*-:● अहो नातं असं नाही सांभाळल्या जात.*
|| दोघात एखादा 'मिरची' झालाच तर दुसऱ्यांन 'लिंबू'
|| बनवून त्याचा तिखटपणा कमी करायचा असतो.....
|| आपलं नातं आपणच सांभाळावं लागतं. बोलता-बोलता
|| तो वृद्ध दुसऱ्या गाडीकडं निघून गेला ही............
|| अवघड प्रश्न किती सोपा करून सांगितला त्या वृद्धान
|| हा विचार करत "खूप उशीर झाला बाबा".....
|| इतका पुटपुटत ओघळणारे अश्रू पुसत त्याने गाडी
|| तिच्या घराकडे वळवली............
*|| सोमवार :--- {०७/०३/२०२२} !............*
|| नुकतीच स्वच्छ धुवून त्याची पांढरीशुभ्र कार धावत
|| गावाबाहेरच्या सिग्नलला थांबली बाजूच्या सोबत
|| थांबलेल्या वाहनांना आधी बांधलेले लिंबू मिरची सोडून
|| नव लिंबू मिरची बांधत एक जख्खड म्हातारा त्याच्या कार
|| जवळ येऊन थांबला. वाढलेल्या पांढऱ्या दाढीच्या केसात
|| हडकुळी बोट रुतवत म्हणाला............
|| साहेब नवी दिसतेय गाडी कोणाची नजर नको लागायला
|| लिंबू मिरची बांधून देतो. तो काही म्हणायच्या आत काळा
|| धागा गाडीला अडकवून बोटानेच पाच रुपये झाल्याची
|| खून केली. त्याने खिशातून पाच रुपयाची नोट काढून त्या
|| वृद्धाच्या हातावर टेकून तो म्हणाला "बाबा उद्या ह्या पेक्षा
|| भारी नींबू मिरची" बनवून आणा............
|| माझ्या एका अनमोल नात्याला बांधायचं कोणाची नजर
|| लागलीय माहित नाहीये. खोल गेलेल्या डोळ्यातून तो
|| वृद्ध मिश्किल पणे हसत म्हणाला, का थट्टा करताय
|| गरीबाची............
*-:● अहो नातं असं नाही सांभाळल्या जात.*
|| दोघात एखादा 'मिरची' झालाच तर दुसऱ्यांन 'लिंबू'
|| बनवून त्याचा तिखटपणा कमी करायचा असतो.....
|| आपलं नातं आपणच सांभाळावं लागतं. बोलता-बोलता
|| तो वृद्ध दुसऱ्या गाडीकडं निघून गेला ही............
|| अवघड प्रश्न किती सोपा करून सांगितला त्या वृद्धान
|| हा विचार करत "खूप उशीर झाला बाबा".....
|| इतका पुटपुटत ओघळणारे अश्रू पुसत त्याने गाडी
|| तिच्या घराकडे वळवली............
*|| सोमवार :--- {०७/०३/२०२२} !............*
रंग मानवी मनाचे*
किती सांगू आता
रंग या मनाचे
कोण खरे अन
कोण खोटे ओळखायचे....
विश्वास कसा राही कोणावर
डोळा असे का भोळ्यावर
माणूस असूनही माणूसकी
दाखवत नाही वेळ आल्यावर.....
कामापुरते गोड बोले
होताच काम तोंड लपवे
मानवाची असता अनेक रुपे
खोटे मुखवटे घालून मिरवे.... .
मानवी मनाचे रंग असे
येतात संकटे तेव्हाच कळे
राहूनी लांब अशावेळी
ओळखावे हे ढोंगी बगळे..
सीमा मंगरूळे वडूज
किती सांगू आता
रंग या मनाचे
कोण खरे अन
कोण खोटे ओळखायचे....
विश्वास कसा राही कोणावर
डोळा असे का भोळ्यावर
माणूस असूनही माणूसकी
दाखवत नाही वेळ आल्यावर.....
कामापुरते गोड बोले
होताच काम तोंड लपवे
मानवाची असता अनेक रुपे
खोटे मुखवटे घालून मिरवे.... .
मानवी मनाचे रंग असे
येतात संकटे तेव्हाच कळे
राहूनी लांब अशावेळी
ओळखावे हे ढोंगी बगळे..
सीमा मंगरूळे वडूज
नाशिवंत हा देह सारा, उद्या भंगून जाईल | काय कमावले, काय जमवीले कधीतरी मातीमोल होईल |
*म्हणून म्हणते वापरून* *टाका सगळ्या साड्या पटपट.... *
✍..Nirupama
*म्हणून म्हणते वापरून* *टाका सगळ्या साड्या पटपट.... *
✍..Nirupama
तुन्हा मनमां ठसासाठे
रानी जीव मन्हा बायसू...
तुच म्हनी दिलपसन
तुन्हासाठे चांद लयसू..
व्हाट्सपले मारसुत गप्पा
इंष्टावर व्हायरलं व्हसूत..
फेसबुकनी लव स्टोरीले
युट्यूबले अपलोड करसूत...
फुलना गत ठेवसू तूले
करसुत गुलूगुलू बाता...
नको देऊ गुंगारा आते
तुकतुकी वाढसं जोयता...
सोडी दे आते रानी
रागेरागे इतरावनं...
दे हातमां हात तुन्हा
गान म्हनसूत पिरीमनं..
एकतर्फी पिरीमं म्हनं
भाव तू काय देत नै....
झुरावाना से धंदा तुन्हां
मनमातलं काही सांगत नै...
*विजय माळी*
रानी जीव मन्हा बायसू...
तुच म्हनी दिलपसन
तुन्हासाठे चांद लयसू..
व्हाट्सपले मारसुत गप्पा
इंष्टावर व्हायरलं व्हसूत..
फेसबुकनी लव स्टोरीले
युट्यूबले अपलोड करसूत...
फुलना गत ठेवसू तूले
करसुत गुलूगुलू बाता...
नको देऊ गुंगारा आते
तुकतुकी वाढसं जोयता...
सोडी दे आते रानी
रागेरागे इतरावनं...
दे हातमां हात तुन्हा
गान म्हनसूत पिरीमनं..
एकतर्फी पिरीमं म्हनं
भाव तू काय देत नै....
झुरावाना से धंदा तुन्हां
मनमातलं काही सांगत नै...
*विजय माळी*
*चाळीस वर्षांपूर्वी लग्ने सहज व्हायची आणि घटस्फोट मिळणे अवघड होते.आता लग्न जमणे अवघड झाले आहे आणि घटस्फोट मिळणे सोपे बनले आहे.*
*चाळीस वर्षांपूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून भरपूर खावे लागायचे,आता कोलेस्टेरॉल आणि कॅलरीज च्या भीतीने लोक खायला घाबरतात.*
*चाळीस वर्षांपूर्वी खेडेगावातील लोक नोकरीच्या शोधात शहरात यायचे.आता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेगावात जातात.*
*चाळीस वर्षांपूर्वी खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धडधाकट दिसावे यासाठी प्रयत्न करायचे.आता लोक तंदुरुस्त दिसण्यासाठी डायट करतात.*
*चाळीस वर्षांपूर्वी श्रीमंत व्यक्ती आपण गरीब असल्याचे दाखवण्यासाठी धडपडत असत.आता गरीब व्यक्ती आपण श्रीमंत असल्याचे भासवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.*
*चाळीस वर्षांपूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटूंबाचा चरितार्थ चालवत असे आता कुटूंबातील एका मुलासाठी सगळे नोकरी व्यवसाय करत असतात.*
*चाळीस वर्षांपूर्वी संवाद साधण्यासाठी साधन नव्हते.आता संवादासाठी माणसे नाहीत*
*प्रगती म्हणावी का अधोगती ह्या गोष्टींना..*
*कुठे आणि कसे पोहोचलो आपण....*
*चाळीस वर्षांपूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून भरपूर खावे लागायचे,आता कोलेस्टेरॉल आणि कॅलरीज च्या भीतीने लोक खायला घाबरतात.*
*चाळीस वर्षांपूर्वी खेडेगावातील लोक नोकरीच्या शोधात शहरात यायचे.आता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेगावात जातात.*
*चाळीस वर्षांपूर्वी खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धडधाकट दिसावे यासाठी प्रयत्न करायचे.आता लोक तंदुरुस्त दिसण्यासाठी डायट करतात.*
*चाळीस वर्षांपूर्वी श्रीमंत व्यक्ती आपण गरीब असल्याचे दाखवण्यासाठी धडपडत असत.आता गरीब व्यक्ती आपण श्रीमंत असल्याचे भासवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.*
*चाळीस वर्षांपूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटूंबाचा चरितार्थ चालवत असे आता कुटूंबातील एका मुलासाठी सगळे नोकरी व्यवसाय करत असतात.*
*चाळीस वर्षांपूर्वी संवाद साधण्यासाठी साधन नव्हते.आता संवादासाठी माणसे नाहीत*
*प्रगती म्हणावी का अधोगती ह्या गोष्टींना..*
*कुठे आणि कसे पोहोचलो आपण....*
साभार -:स्वयंप्रकाशित व्हा.. कविता संग्रह प्रकाशन वर्ष 2013
©कवी -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
संपर्क -:@ABCanil
©कवी -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
संपर्क -:@ABCanil
*🌺☘️पुन्हा एकदा एकमेकाशी प्रेमाने वागतील*🌹💐🙏
गरम कढईतल्या मोहरीपेक्षा,
माणसं तडतड करत आहेत.
काय झालंय कळत नाही,
*फारच चीडचीड करत आहेत.*
नातेवाईक असो,मित्र असो,
भयंकर स्पर्धा वाढलीय.
तेंव्हापासूनच माणसाची,
*मानसिक अवस्था बिघडलीय.*
कुणी कुणाला काहीच विचारीना,मनानचं कसंही वागायलेत.आजूबाजूच्या लोकांकडून,
*जास्तच अपेक्षा ठेवायलेत.*
कमाई किती,खर्च किती,
काहीच कुठे मेळ नाही.
भेटायला जाणं,गप्पा मारणं,
*आता कुणालाच वेळ नाही.*
कॅपॅसिटी नसतांनाही,
खरेदी उगीच करायलेत.
Salary व्हायलीय कमी,
*अन हप्तेच जास्त भरायलेत.*
शेजारच्यानी Two व्हीलर घेतली,की हा घेतो फोर व्हीलर.दूध बॅग आणायला सांगितली की,
*मोजीत बसतो चिल्लर.*
अरे,अंगापेक्षा बोंगा,
कशाला वाढवून बसतो.
पगार जरी झाली तरी,
*माणूस भकास दिसतो.*
सहनशीलता आणि संयम,
कुठे चाललाय कळत नाही,
पॅकेज भरपूर मिळायलंय,
*पण,समाधान काही मिळत नाही.*
घरी काय दारी काय,
नुसत्या किरकीरी वाढल्यात.
नवऱ्याला न सांगताच,
*बायकांनी भिश्या काढल्यात.*
कितीही साड्या,कितीही पर्स,
शर्ट,पँटीला गणतीच नाही.
तरीही कुरकुर चालूच असती,
*धड साडी तर कोणतीच नाही.*
मग काय ! नवऱ्यानं म्हणावं,
तुला अक्कल नाही.
बायकोनं म्हणावं,
*तुम्हालाच काही कळत नाही.*
दोनदोन दिवस अबोला,
कशाऊनहीं भांडणं व्हायलेत.
लग्न झालं की पोरं पोरी,
*वर्षातच घटस्फोट घ्यायलेत.*
पत्नी पीडित नवऱ्याच्याही,
संघटना निघत आहेत.
डोळे मोठे करून पोट्टे,
*बापाकडेच बघत आहेत.*
दिवेलागण,शुंभकरोती,
'स्वस्थ होऊ द्या', गायब झालं,
शक्य असेल याच्यामुळेच,
*माणसां माणसात वितुष्ट आलं.*
*चित्त थोडं शांत ठेऊन, जुनी पाने चाळावी लागतील.यदाकदाचित पुन्हा माणसं,एकमेकाशी प्रेमाने वागतील.*
*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा, आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!*
*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी लोकांच्या भूलथापा व अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा त्यांच्या भविष्याचा विचार करा...!!!*
*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*.
🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
गरम कढईतल्या मोहरीपेक्षा,
माणसं तडतड करत आहेत.
काय झालंय कळत नाही,
*फारच चीडचीड करत आहेत.*
नातेवाईक असो,मित्र असो,
भयंकर स्पर्धा वाढलीय.
तेंव्हापासूनच माणसाची,
*मानसिक अवस्था बिघडलीय.*
कुणी कुणाला काहीच विचारीना,मनानचं कसंही वागायलेत.आजूबाजूच्या लोकांकडून,
*जास्तच अपेक्षा ठेवायलेत.*
कमाई किती,खर्च किती,
काहीच कुठे मेळ नाही.
भेटायला जाणं,गप्पा मारणं,
*आता कुणालाच वेळ नाही.*
कॅपॅसिटी नसतांनाही,
खरेदी उगीच करायलेत.
Salary व्हायलीय कमी,
*अन हप्तेच जास्त भरायलेत.*
शेजारच्यानी Two व्हीलर घेतली,की हा घेतो फोर व्हीलर.दूध बॅग आणायला सांगितली की,
*मोजीत बसतो चिल्लर.*
अरे,अंगापेक्षा बोंगा,
कशाला वाढवून बसतो.
पगार जरी झाली तरी,
*माणूस भकास दिसतो.*
सहनशीलता आणि संयम,
कुठे चाललाय कळत नाही,
पॅकेज भरपूर मिळायलंय,
*पण,समाधान काही मिळत नाही.*
घरी काय दारी काय,
नुसत्या किरकीरी वाढल्यात.
नवऱ्याला न सांगताच,
*बायकांनी भिश्या काढल्यात.*
कितीही साड्या,कितीही पर्स,
शर्ट,पँटीला गणतीच नाही.
तरीही कुरकुर चालूच असती,
*धड साडी तर कोणतीच नाही.*
मग काय ! नवऱ्यानं म्हणावं,
तुला अक्कल नाही.
बायकोनं म्हणावं,
*तुम्हालाच काही कळत नाही.*
दोनदोन दिवस अबोला,
कशाऊनहीं भांडणं व्हायलेत.
लग्न झालं की पोरं पोरी,
*वर्षातच घटस्फोट घ्यायलेत.*
पत्नी पीडित नवऱ्याच्याही,
संघटना निघत आहेत.
डोळे मोठे करून पोट्टे,
*बापाकडेच बघत आहेत.*
दिवेलागण,शुंभकरोती,
'स्वस्थ होऊ द्या', गायब झालं,
शक्य असेल याच्यामुळेच,
*माणसां माणसात वितुष्ट आलं.*
*चित्त थोडं शांत ठेऊन, जुनी पाने चाळावी लागतील.यदाकदाचित पुन्हा माणसं,एकमेकाशी प्रेमाने वागतील.*
*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा, आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!*
*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी लोकांच्या भूलथापा व अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा त्यांच्या भविष्याचा विचार करा...!!!*
*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*.
🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
*पसारा सहज मांडला जातो , परंतु आवरताना जीव घेतो..,*
*मग तो घरातला असो नाहीतर मनातला.*
*ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं.*
*दु:खाचं* अन *सुखाचं हेच नातं असतं.!*
*विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे,*
*कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगतात.!*
*दुसऱ्याची विचारपूस करणे,* *ही भावना जरी छोटी वाटत असेल, तरी*
*तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते.!!*
💞💞🌹
*मग तो घरातला असो नाहीतर मनातला.*
*ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं.*
*दु:खाचं* अन *सुखाचं हेच नातं असतं.!*
*विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे,*
*कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगतात.!*
*दुसऱ्याची विचारपूस करणे,* *ही भावना जरी छोटी वाटत असेल, तरी*
*तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते.!!*
💞💞🌹