पुढील पाच दिवस, दुपारी बाहेर पडणे टाळा..!
कारण.....
सध्या सर्वाधिक प्रखरतेने सूर्य आग ओकत असल्याने,
या दिवसांमध्ये दुपारच्यावेळी तळपत्या उन्हात बाहेर पडू नये. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे..!
सूर्य पृथ्वीच्या मध्यावर, म्हणजेच विषुववृत्तावर येत असल्याने.. पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहोचत आहे.
या क्षेत्रातील अभ्यासकांनी, सूर्यापासून आपला बचाव करण्यासाठी.. दुपारच्यावेळी कुणीही घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे..!
येत्या ४-५ दिवस सूर्य अगदी डोक्यावर येणार आहे..!
यालाच ‘इक्विनॉक्स फिनॉमिना’ असे म्हणण्यात येते.
त्यामुळे, भारतीय उपखंडातील दुपारचे तापमान, ४० डिग्री आणि त्याच्याही वरपर्यंत जाऊ शकते..!
कडक ऊन असल्याने, उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढावण्याचीही शक्यता आहे.
अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे,
'पाणी जास्तीत जास्त पिण्याचा' सल्ला देण्यात येत आहे..!
या दिवसात डोळे येण्याचे प्रमाण वाढेल.
ज्यांना ह्रदयविकाराचा तसेच डायबेटीजचा त्रास आहे, त्यांनी व्यवस्थित चेक-अप करत राहावे.. असाही सल्ला देण्यात आला आहे..!
आहारामध्येही, रसदार फळांचा वापर करावा. तसेच.. मांसाहार कदापिही करु नये..!!
आपली व आपल्या प्रियजनांची, काळजी घ्या..!
🌞🌞🌞🌞🌞🌞
उष्माघात....👇👇
🌞🌞🌞
उन्हामुळे मृत्यू का होतो?
दिल्लीपासून आंध्रापर्यंत...
शेकडो लोक उष्माघाताने मरत आहेत.
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
👉 आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात
👉 घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
👉 पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं
👉 जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
👉 शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
👉 स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.
👉 रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
👉 माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
👉 उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
कारण.....
सध्या सर्वाधिक प्रखरतेने सूर्य आग ओकत असल्याने,
या दिवसांमध्ये दुपारच्यावेळी तळपत्या उन्हात बाहेर पडू नये. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे..!
सूर्य पृथ्वीच्या मध्यावर, म्हणजेच विषुववृत्तावर येत असल्याने.. पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहोचत आहे.
या क्षेत्रातील अभ्यासकांनी, सूर्यापासून आपला बचाव करण्यासाठी.. दुपारच्यावेळी कुणीही घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे..!
येत्या ४-५ दिवस सूर्य अगदी डोक्यावर येणार आहे..!
यालाच ‘इक्विनॉक्स फिनॉमिना’ असे म्हणण्यात येते.
त्यामुळे, भारतीय उपखंडातील दुपारचे तापमान, ४० डिग्री आणि त्याच्याही वरपर्यंत जाऊ शकते..!
कडक ऊन असल्याने, उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढावण्याचीही शक्यता आहे.
अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे,
'पाणी जास्तीत जास्त पिण्याचा' सल्ला देण्यात येत आहे..!
या दिवसात डोळे येण्याचे प्रमाण वाढेल.
ज्यांना ह्रदयविकाराचा तसेच डायबेटीजचा त्रास आहे, त्यांनी व्यवस्थित चेक-अप करत राहावे.. असाही सल्ला देण्यात आला आहे..!
आहारामध्येही, रसदार फळांचा वापर करावा. तसेच.. मांसाहार कदापिही करु नये..!!
आपली व आपल्या प्रियजनांची, काळजी घ्या..!
🌞🌞🌞🌞🌞🌞
उष्माघात....👇👇
🌞🌞🌞
उन्हामुळे मृत्यू का होतो?
दिल्लीपासून आंध्रापर्यंत...
शेकडो लोक उष्माघाताने मरत आहेत.
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
👉 आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात
👉 घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
👉 पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं
👉 जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
👉 शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
👉 स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.
👉 रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
👉 माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
👉 उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था
इंटरनेटच्या साह्याने आर्थिक व्यवहारांना सध्या वेग आला असून, देशात इंटरनेट अर्थव्यवस्था झपाट्याने विस्तारते आहे. याविषयी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने (बीसीजी) नुकतेच जगातील विविध देशांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये भारताच्या जीडीपीमध्ये इंटरनेट अर्थव्यवस्थेचा वाटा दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले. सध्या हा वाटा ५ टक्के आहे. २०२०पर्यंत देशाच्या जीडीजीमध्ये इंटरनेट अर्थव्यवस्थेचा वाटा ७.५ टक्के राहील. याचा फायदा इंटरनेट उद्योगालाही होणार असून हा उद्योग २०२०पर्यंत २५० अब्ज डॉलरवर जाईल, असा विश्वास बीसीजीने व्यक्त केला आहे. ई-कॉमर्स उद्योग व विविध वित्तसेवा यांमुळे इंटरनेट अर्थव्यवस्था भारतात चांगल्या प्रकारे रुजली आहे...
पाहा हा इन्फोग्राफ....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
इंटरनेटच्या साह्याने आर्थिक व्यवहारांना सध्या वेग आला असून, देशात इंटरनेट अर्थव्यवस्था झपाट्याने विस्तारते आहे. याविषयी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने (बीसीजी) नुकतेच जगातील विविध देशांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये भारताच्या जीडीपीमध्ये इंटरनेट अर्थव्यवस्थेचा वाटा दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले. सध्या हा वाटा ५ टक्के आहे. २०२०पर्यंत देशाच्या जीडीजीमध्ये इंटरनेट अर्थव्यवस्थेचा वाटा ७.५ टक्के राहील. याचा फायदा इंटरनेट उद्योगालाही होणार असून हा उद्योग २०२०पर्यंत २५० अब्ज डॉलरवर जाईल, असा विश्वास बीसीजीने व्यक्त केला आहे. ई-कॉमर्स उद्योग व विविध वित्तसेवा यांमुळे इंटरनेट अर्थव्यवस्था भारतात चांगल्या प्रकारे रुजली आहे...
पाहा हा इन्फोग्राफ....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
• कस्तुरी हरीण प्रकल्प
• UNFCCC
• जैव विविधता हॉट स्पॉट
• राष्ट्रीय हरित न्यायालये
जॉईन करा @MPSCScience
• UNFCCC
• जैव विविधता हॉट स्पॉट
• राष्ट्रीय हरित न्यायालये
जॉईन करा @MPSCScience
🔹मूलद्रव्ये व संज्ञा :
अॅल्युमिनियम - Al
बेरीअम - Ba
कोबाल्ट - Co
आयोडीन - I
मॅग्नेशिअम - Mg
मॅग्नीज - Mn
निकेल - Ni
फॉस्फरस - P
रेडीअम - Ra
सल्फर - S
युरेनिअम - U
झिंक - Zn
चांदी - Ag
सोने - Au
तांबे - Cu
लोखंड - Fe
पारा - Hg
शिसे - Pb
कथिल - Sn
टंगस्टन - W
जॉईन करा @MPSCScience
अॅल्युमिनियम - Al
बेरीअम - Ba
कोबाल्ट - Co
आयोडीन - I
मॅग्नेशिअम - Mg
मॅग्नीज - Mn
निकेल - Ni
फॉस्फरस - P
रेडीअम - Ra
सल्फर - S
युरेनिअम - U
झिंक - Zn
चांदी - Ag
सोने - Au
तांबे - Cu
लोखंड - Fe
पारा - Hg
शिसे - Pb
कथिल - Sn
टंगस्टन - W
जॉईन करा @MPSCScience
🔹अमेरिकेने टाकलेला 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' म्हणजे नेमके काय?
अमेरिकेने अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतात आयसिसला लक्ष्य करताना जीबीयू-४३/बी मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट (एमओएबी) नावाचा बॉम्ब टाकला. या बॉम्बला 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' असेही म्हटले जाते. अफगाणिस्तानातील आयसिसच्या तळांना लक्ष्य करत अमेरिकेने सर्वाधिक मोठा बॉम्ब हल्ला केला आहे. या कारवाईनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याचे अभिनंदन केले.
मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचा वापर शत्रूवर मानसिक दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने केला जातो. गुरुवारी अमेरिकेने या बॉम्बचा वापर करण्याआधी कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता. त्यामुळे मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचा वापर करणारा अमेरिका हा पहिला देश ठरला आहे. अनेक वृत्तांनुसार, अफगाणिस्तानातील नंगरहारमध्ये या बॉम्बच्या वापरानंतर तब्बल ३०० मीटरचा खड्डा पडला आहे.
मदर ऑफ ऑल बॉम्ब नावाने ओळखल्या जाणाऱ्या बॉम्बला जाळीदार पंख असतात. बॉम्ब आकाशातून टाकण्यात आल्यानंतर पंख बॉम्बच्या वजनाला नियंत्रित करतात. हा बॉम्ब इतका मोठा असतो की तो फक्त विमानाच्या माध्यमातूनच टाकला जाऊ शकतो. या बॉम्बला पॅलेटवर ठेवले जाते. यानंतर पॅराशूटच्या मदतीने बॉम्बला विमानाबाहेर टाकले जाते. पॅराशूटच्या मदतीने पॅलेटला खेचण्यात आल्यानंतर पॅलेट बॉम्बपासून वेगळे करण्यात येते आणि त्यानंतर बॉम्ब टार्गेटवर टाकला जातो. यानंतर बॉम्ब लक्ष्याच्या दिशेने वेगाने जातो. उपग्रहाच्या माध्यमातून या बॉम्बचे नियंत्रण केले जाते.
जमिनीपासून सहा फूट अंतरावर बॉम्बचा स्फोट घडवण्यात येतो. बॉम्ब स्फोटाची तीव्रता जास्तीत जास्त राखण्यासाठी जमिनीपासून काही अंतरावर असतानाच स्फोट घडवला जातो. मोठे लक्ष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि जमिनीवरील सैन्याला, शस्त्रास्त्र साठ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी मदर ऑफ ऑल बॉम्बचा वापर केला जातो. या स्फोटाची तीव्रता ११ टिएनटी बॉम्बच्या स्फोटांएवढी असते. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणूबॉम्बमध्ये १५ टन टिएनटी स्फोटके होती.
२००३ मध्ये इराक युद्धादरम्यान अमेरिकेने एमओएबी बॉम्बची चाचणी घेतली होती. मात्र अद्यापपर्यंत अमेरिकेसह कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता. अमेरिकेने मदर ऑफ ऑप बॉम्बची निर्मिती केल्यावर रशियाने त्यापेक्षा चारपट अधिक संहारक बॉम्बची निर्मिती करत त्याला फादर ऑफ ऑल बॉम्ब असे नाव दिले. मदर ऑफ ऑप बॉम्ब ३० फूट लांब आणि ४० इंच रुंद असतो. या बॉम्बचे वजन ९ हजार ५०० किलो असते. या बॉम्बचे वजन हिरोशिमामध्ये टाकण्यात आलेल्या बॉम्बपेक्षा जास्त होते.
मदर ऑफ ऑल बॉम्ब अतिशय विध्वंसक असतो. या बॉम्बच्या स्फोटानंतर सर्व दिशांना साधारणत: एका मैलापर्यंत नुकसान होते. मात्र अणूबॉम्ब नसल्याने यामुळे कोणताही किरणोत्सार होत नाही. या स्फोटानंतरच्या अवघ्या काही सेकंदांनतर आसपासच्या भागातील ऑक्सिजन संपतो. त्यामुळे परिसरातील लोकांचा श्वास गुदमरतो. स्फोटाच्या आवाजानंतर एक प्रकाशाचा किरण निघतो आणि एक विध्वंसक लाट एका मैलापर्यंत जाऊन तिच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे जबरदस्त नुकसान करते. यामुळे बहुतांश लोकांचा मृत्यू होता. अनेकांच्या कानांमधून रक्तस्राव सुरु होतो. परिसरातील झाडे उन्मळून पडतात आणि इमारती कोसळतात.
Join us @MPSCScience
T.me/MPSCScience
अमेरिकेने अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतात आयसिसला लक्ष्य करताना जीबीयू-४३/बी मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट (एमओएबी) नावाचा बॉम्ब टाकला. या बॉम्बला 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' असेही म्हटले जाते. अफगाणिस्तानातील आयसिसच्या तळांना लक्ष्य करत अमेरिकेने सर्वाधिक मोठा बॉम्ब हल्ला केला आहे. या कारवाईनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याचे अभिनंदन केले.
मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचा वापर शत्रूवर मानसिक दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने केला जातो. गुरुवारी अमेरिकेने या बॉम्बचा वापर करण्याआधी कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता. त्यामुळे मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचा वापर करणारा अमेरिका हा पहिला देश ठरला आहे. अनेक वृत्तांनुसार, अफगाणिस्तानातील नंगरहारमध्ये या बॉम्बच्या वापरानंतर तब्बल ३०० मीटरचा खड्डा पडला आहे.
मदर ऑफ ऑल बॉम्ब नावाने ओळखल्या जाणाऱ्या बॉम्बला जाळीदार पंख असतात. बॉम्ब आकाशातून टाकण्यात आल्यानंतर पंख बॉम्बच्या वजनाला नियंत्रित करतात. हा बॉम्ब इतका मोठा असतो की तो फक्त विमानाच्या माध्यमातूनच टाकला जाऊ शकतो. या बॉम्बला पॅलेटवर ठेवले जाते. यानंतर पॅराशूटच्या मदतीने बॉम्बला विमानाबाहेर टाकले जाते. पॅराशूटच्या मदतीने पॅलेटला खेचण्यात आल्यानंतर पॅलेट बॉम्बपासून वेगळे करण्यात येते आणि त्यानंतर बॉम्ब टार्गेटवर टाकला जातो. यानंतर बॉम्ब लक्ष्याच्या दिशेने वेगाने जातो. उपग्रहाच्या माध्यमातून या बॉम्बचे नियंत्रण केले जाते.
जमिनीपासून सहा फूट अंतरावर बॉम्बचा स्फोट घडवण्यात येतो. बॉम्ब स्फोटाची तीव्रता जास्तीत जास्त राखण्यासाठी जमिनीपासून काही अंतरावर असतानाच स्फोट घडवला जातो. मोठे लक्ष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि जमिनीवरील सैन्याला, शस्त्रास्त्र साठ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी मदर ऑफ ऑल बॉम्बचा वापर केला जातो. या स्फोटाची तीव्रता ११ टिएनटी बॉम्बच्या स्फोटांएवढी असते. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणूबॉम्बमध्ये १५ टन टिएनटी स्फोटके होती.
२००३ मध्ये इराक युद्धादरम्यान अमेरिकेने एमओएबी बॉम्बची चाचणी घेतली होती. मात्र अद्यापपर्यंत अमेरिकेसह कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता. अमेरिकेने मदर ऑफ ऑप बॉम्बची निर्मिती केल्यावर रशियाने त्यापेक्षा चारपट अधिक संहारक बॉम्बची निर्मिती करत त्याला फादर ऑफ ऑल बॉम्ब असे नाव दिले. मदर ऑफ ऑप बॉम्ब ३० फूट लांब आणि ४० इंच रुंद असतो. या बॉम्बचे वजन ९ हजार ५०० किलो असते. या बॉम्बचे वजन हिरोशिमामध्ये टाकण्यात आलेल्या बॉम्बपेक्षा जास्त होते.
मदर ऑफ ऑल बॉम्ब अतिशय विध्वंसक असतो. या बॉम्बच्या स्फोटानंतर सर्व दिशांना साधारणत: एका मैलापर्यंत नुकसान होते. मात्र अणूबॉम्ब नसल्याने यामुळे कोणताही किरणोत्सार होत नाही. या स्फोटानंतरच्या अवघ्या काही सेकंदांनतर आसपासच्या भागातील ऑक्सिजन संपतो. त्यामुळे परिसरातील लोकांचा श्वास गुदमरतो. स्फोटाच्या आवाजानंतर एक प्रकाशाचा किरण निघतो आणि एक विध्वंसक लाट एका मैलापर्यंत जाऊन तिच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे जबरदस्त नुकसान करते. यामुळे बहुतांश लोकांचा मृत्यू होता. अनेकांच्या कानांमधून रक्तस्राव सुरु होतो. परिसरातील झाडे उन्मळून पडतात आणि इमारती कोसळतात.
Join us @MPSCScience
T.me/MPSCScience
Telegram
MPSC Science
Here u can get all letest info about science and technology, useful for comp. exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv