🔹मलेरियाशी लढा
जागतिक लोकसंख्येच्या निमपट म्हणजे ३.२ अब्ज लोकांना मलेरियाचा धोका संभवतो. मलेरिया निर्मूलनासाठी भारतातूनच नव्हे तर जगभरातून प्रयत्न होत आहेत. २०३० पर्यंत मलेरियामुक्त भारताचे स्वप्न रंगवले जात असले तरी त्यासाठीचे प्रयत्न, निधी सारेच अपुरे आहे...
मलेरियाची सद्यस्थिती, उपलब्ध आणि आवश्यक निधी, निर्मूलनासाठी उपाय या साऱ्याची जागतिक आणि भारतीय आकडेवारी सांगणारा हा अहवाल....
👇👇👇👇👇👇👇👇👇
जागतिक लोकसंख्येच्या निमपट म्हणजे ३.२ अब्ज लोकांना मलेरियाचा धोका संभवतो. मलेरिया निर्मूलनासाठी भारतातूनच नव्हे तर जगभरातून प्रयत्न होत आहेत. २०३० पर्यंत मलेरियामुक्त भारताचे स्वप्न रंगवले जात असले तरी त्यासाठीचे प्रयत्न, निधी सारेच अपुरे आहे...
मलेरियाची सद्यस्थिती, उपलब्ध आणि आवश्यक निधी, निर्मूलनासाठी उपाय या साऱ्याची जागतिक आणि भारतीय आकडेवारी सांगणारा हा अहवाल....
👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Telegraph
'कॅशलेस भारत' असे होत आहे स्वप्न साकार
'कॅशलेस भारताचे' स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने सरकार अर्थव्यवस्थेत अनेक महत्त्वाचे बदल करत आहे. रोखे व्यवहार डिजिटल पेमेंट्समध्ये हस्तांतरीत करण्यासाठी सरकारने प्रत्यक्षदर्शी सुरू केलेले उपाय पाहा या इन्फोग्राफमधून... JOIN Our Telegram channel Click here…