*जयंत विष्णू नारळीकर*
*भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक*
*जन्म - जुलै १९, १९३८*
नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.
संशोधन
स्थिर स्थिती सिद्धान्त
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
साहित्यातील भर
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
*विज्ञानकथा पुस्तके*
अंतराळातील भस्मासुर
अभयारण्य
टाइम मशीनची किमया
प्रेषित
यक्षांची देणगी
याला जीवन ऐसे नाव
वामन परत न आला
व्हायरस
*इतर विज्ञानविषयक पुस्तके*
आकाशाशी जडले नाते
गणितातील गमतीजमती
युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची (आगामी)
नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
विज्ञान आणि वैज्ञानिक
विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
सूर्याचा प्रकोप
Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
Seven Wonders Of The Cosmos
*आत्मचरित्र*
चार नगरांतले माझे विश्व
*पुरस्कार*
१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुदअम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुदअम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
चरित्र
डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.
*भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक*
*जन्म - जुलै १९, १९३८*
नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.
संशोधन
स्थिर स्थिती सिद्धान्त
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
साहित्यातील भर
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
*विज्ञानकथा पुस्तके*
अंतराळातील भस्मासुर
अभयारण्य
टाइम मशीनची किमया
प्रेषित
यक्षांची देणगी
याला जीवन ऐसे नाव
वामन परत न आला
व्हायरस
*इतर विज्ञानविषयक पुस्तके*
आकाशाशी जडले नाते
गणितातील गमतीजमती
युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची (आगामी)
नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
विज्ञान आणि वैज्ञानिक
विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
सूर्याचा प्रकोप
Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
Seven Wonders Of The Cosmos
*आत्मचरित्र*
चार नगरांतले माझे विश्व
*पुरस्कार*
१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुदअम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुदअम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
चरित्र
डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.
@MPSCScience
🔹उष्णता
उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.
थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.
जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते.
वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.
पाण्याचे असंगत आचरण=>
सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.
परंतु पाण्याचे तापमान 4℃ पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.
0℃ तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 4℃ तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.
4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 4℃ च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.
पाण्याचे 0℃पासून 4℃ पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.
4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 4℃ ला उच्चतम (Maximum) असते.
पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.
बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 0℃ तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.
थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0℃ पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 4℃होईपर्यंत चालू राहते.
तापमान 4℃ पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते.
___________________________________
Join our telegram Channel @MPSCScience
🔹उष्णता
उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.
थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.
जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते.
वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.
पाण्याचे असंगत आचरण=>
सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.
परंतु पाण्याचे तापमान 4℃ पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.
0℃ तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 4℃ तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.
4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 4℃ च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.
पाण्याचे 0℃पासून 4℃ पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.
4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 4℃ ला उच्चतम (Maximum) असते.
पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.
बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 0℃ तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.
थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0℃ पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 4℃होईपर्यंत चालू राहते.
तापमान 4℃ पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते.
___________________________________
Join our telegram Channel @MPSCScience
@MPSCScience
🔹बल
निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते.
गुरुत्व बल
विधुत चुंबकीय बल
केंद्रकीय बल
क्षीण बल
गुरुत्वबल (Gravitational Force)=>
सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.
न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास 'गुरुत्वबल' असे म्हणतात.
हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असते. ओढणार्या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते.
एखाधा वस्तूवर समान अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते. कारण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी असते.
गुरुत्वबल दोन वस्तूंमधील अंतरावरदेखील अवलंबून असते. जर दोन वस्तूंमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यातील गुरुत्वबल जास्त असते.
न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्या परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.
F=G m1 m2 /r2 G = विश्वगुरुत्व स्थिरांक
SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2
CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2
पृथ्वीचे गुरुत्व त्वरण=>
एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच 'गुरुत्व त्वरण' असे म्हणतात.
____________________________________
Join our Telegram channel @MPSCScience
🔹बल
निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते.
गुरुत्व बल
विधुत चुंबकीय बल
केंद्रकीय बल
क्षीण बल
गुरुत्वबल (Gravitational Force)=>
सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.
न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास 'गुरुत्वबल' असे म्हणतात.
हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असते. ओढणार्या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते.
एखाधा वस्तूवर समान अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते. कारण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी असते.
गुरुत्वबल दोन वस्तूंमधील अंतरावरदेखील अवलंबून असते. जर दोन वस्तूंमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यातील गुरुत्वबल जास्त असते.
न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्या परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.
F=G m1 m2 /r2 G = विश्वगुरुत्व स्थिरांक
SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2
CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2
पृथ्वीचे गुरुत्व त्वरण=>
एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच 'गुरुत्व त्वरण' असे म्हणतात.
____________________________________
Join our Telegram channel @MPSCScience
@MPSCScience
🔹शक्ती
कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण म्हणजे 'शक्ती' होय.
कार्य करण्याच्या दरास 'शक्ती' म्हणतात.
केलेले कार्य समान असले तरी त्यांनी वापरलेली शक्ती वेगवेगळी असे शकते.
गच्चीवरील पाण्याची टाकी एक माणूस दिवसभरत बादलीच्या सहाय्याने भरू शकतो, तर तेच काम करण्यासाठी मोटारीला 5 मिनिटे लागू शकतात.
शक्ती (P) = कार्य/काल = w/t
शक्तीचे एकक=>
SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.
1 वॅट = 1 ज्युल/सेकंद
1 किलोवॅट = 1000 वॅट
औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse Power या एककाचा वापर प्रचलित आहे.
1 अश्वशक्ती = 746 वॅट
व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट तास हे आहे.
1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.
1 Kwhr = 1 Kw × 1 hr
= 1000w × 3600 s
= 3.6 × 106 Joules
घरगुती वापर, औधोगिक, व्यावहारीक उपयोगासाठी हे एकक वापरतात.
___________________________________
join our telegram channel @MPSCScience
🔹शक्ती
कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण म्हणजे 'शक्ती' होय.
कार्य करण्याच्या दरास 'शक्ती' म्हणतात.
केलेले कार्य समान असले तरी त्यांनी वापरलेली शक्ती वेगवेगळी असे शकते.
गच्चीवरील पाण्याची टाकी एक माणूस दिवसभरत बादलीच्या सहाय्याने भरू शकतो, तर तेच काम करण्यासाठी मोटारीला 5 मिनिटे लागू शकतात.
शक्ती (P) = कार्य/काल = w/t
शक्तीचे एकक=>
SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.
1 वॅट = 1 ज्युल/सेकंद
1 किलोवॅट = 1000 वॅट
औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse Power या एककाचा वापर प्रचलित आहे.
1 अश्वशक्ती = 746 वॅट
व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट तास हे आहे.
1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.
1 Kwhr = 1 Kw × 1 hr
= 1000w × 3600 s
= 3.6 × 106 Joules
घरगुती वापर, औधोगिक, व्यावहारीक उपयोगासाठी हे एकक वापरतात.
___________________________________
join our telegram channel @MPSCScience
@MPSCScience
🔹प्लेटलेट्स म्हणजे काय?
हा प्रश्न अनेकांना पडला असेल.त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.
हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.
या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे.
रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात. लालपेशी (आरबीसी),पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.
प्लेटलेट्सचं कार्य
रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं. ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं. तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानी देखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळेच प्लेटलेट्सना ‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.
प्लेटलेट्सची संख्या
सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते. संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन, रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो. संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो. जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही. जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.
प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं
• डेंग्यू, मलेरियाचा ताप
• अनुवंशिक आजार
• केमोथेरपी
संख्या कमी झाल्यास...
डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.
प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी :
• लसूण खाऊ नये.
• अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
• अॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
• दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
• सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
• बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
• त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
प्लेटलेट्स कमी झाल्यास, त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ .
जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.
शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.
नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....
१.पपई -
पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते
🔹प्लेटलेट्स म्हणजे काय?
हा प्रश्न अनेकांना पडला असेल.त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.
हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.
या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे.
रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात. लालपेशी (आरबीसी),पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.
प्लेटलेट्सचं कार्य
रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं. ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं. तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानी देखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळेच प्लेटलेट्सना ‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.
प्लेटलेट्सची संख्या
सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते. संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन, रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो. संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो. जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही. जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.
प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं
• डेंग्यू, मलेरियाचा ताप
• अनुवंशिक आजार
• केमोथेरपी
संख्या कमी झाल्यास...
डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.
प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी :
• लसूण खाऊ नये.
• अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
• अॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
• दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
• सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
• बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
• त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
प्लेटलेट्स कमी झाल्यास, त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ .
जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.
शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.
नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....
१.पपई -
पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते
.
२.गुळवेल
गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.
३.आवळा
प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.
४.भोपळा
भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.
५.पालक
पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.
६.नारळ पाणी
शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.
७.बीट
बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
_____________________________________
For more updates Join us @MPSCScience
२.गुळवेल
गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.
३.आवळा
प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.
४.भोपळा
भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.
५.पालक
पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.
६.नारळ पाणी
शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.
७.बीट
बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
_____________________________________
For more updates Join us @MPSCScience
आधुनिक विज्ञानाचे टप्पेः-
इ.स.४७६ मध्ये रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर मध्ययुगाला सुरुवात झाली.कालखंड सुमारे एक हजार वर्षाचा मानला जातो.मध्ययुगाला अंधःकारयुग किंवा तमोयुग या नावानेही संबोधले जाते. कारण प्राचीन काळातील वैज्ञानिक प्रगतीची मध्ययुगात पिछेहाट झाली.
संरजामशाहीचे वर्णन संघटीत अराजकता असे करतात.
प्रबोधनकाळात साहित्याचा समृध्द अविष्कार –इटली.
विज्ञान उषाःकालाची कारणे –
१)वैज्ञानिक दृष्टीकोनाचा उदय
२)धर्म सुधारणा चळ्वळ
३)मानवता वादाचा उदय
४)कॉन्स्टीटीनोपलचा पाडाव-१४५३
मध्ययुगात विज्ञानाची पिछेहाट होण्याची कारणेः-
समाज जीवनावरील धर्म संस्थेचा पगडा- धर्म संस्थांनी समाजावरील प्रभाव टिकवण्यासाठी समाज अंधश्रध्दाळू बनविला.धर्मग्रंथात जे काही लिहून ठेवले तेच अंतिम सत्य होय असा प्रचार केला. म्हणजेच शब्द प्रामाण्य व ग्रंथ प्रामाण्य यांना महत्व प्राप्त झाले.
युरोपातील प्रबोधन किंवा पुनरुज्जीवनवादी चळवळीस सुरुवात -१४ व १५ वे शतक
विज्ञानाचा उषाःकालः-
रॉजर बेकन (१२१४ ते १२९४) - रॉजर बेकनला आधुनिक उषःकालाचा दूत म्हणतात.आधुनिक वैज्ञानिक विचारसरणी प्रथम पुरस्कार केला. रॉजर बेकन स्वतः वैज्ञानिक नसून एक तत्वज्ञ होता त्याने केलेली अनेक वैज्ञानिक भाकिते सत्य ठरली. उदा- उडत्या मशिनची कल्पना,घोड्याशिवाय धावणारी गाडी, पाण्यावर चालणारे यंत्र इ. त्याच्या आपॅस मेजस ह्या शास्त्र विचारांचा ग्रंथात गणित विद्येचे महत्व स्पष्ट केले आहे.
ग्रंथ – ऑन बर्निंग ग्लासेस, ऑन द मार्व्हलस पॉवर ऑफ अन्व्हेन्शन अँड नेचर,कॉप्युटेशन ऑफ नॅचरल इव्हेंट्स इ.
डांटे (इ.स.१२६५ -१३२१) – इटलीच्या प्रसिध्द कवी व तत्वज्ञ.ग्रंथ – दि दिव्हाइन कॉमेडी.
लियोनार्दो - द – व्हिन्सी (१४५२ -१५९९) - एक थोर शास्त्रज्ञ,कल्पक इंजिनियर, शिल्पकार,वास्तूशास्त्र चित्रकार इ. नात्यांनी त्याची किर्ती फार मोठी आहे. त्याला संगीत व तत्वज्ञान यांची ही आवड होती. त्याची मोनालिसा, द लास्ट सपर ही चित्रे जगभर गाजली आहेत.या अलौकिक प्रतिभावंत कलावंताने विज्ञानाच्या क्षेत्रातही आपली छाप पाड्ली होती.
प्रबोधनाच्या काळातील संपुर्ण मानव असा उल्लेख केला जातो.
त्याची कल्पना चित्रे – पाण चक्कीची कल्पना, पाणबुडी,पॅराशुट त्याचप्रमाणे हेलिकॉप्टर .
प्रयोगापेक्षा त्याने केली आहे.झाडाच्या कापलेल्या खोडाच्या पोटी जितकी वर्तुळे दिसतील तित्की वर्षे त्या झाडाचे वय असे त्याने लिहून ठेवले आहे. अलेक्झांडर हंबोल्ट्ने १५ व्या शतकातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ म्हणून लियोनार्दो द व्हिन्सी चा गौरव केला आहे.
मॅडिनो – डी – लुझी याने ऍनाटोमिया हे शरीरशास्त्रावरील पुस्तक सन १३१६ मध्ये तयार केले.
मायकेल अँजेलो (१४७५ – १५६४) – ह्याची चित्रकार व शिल्पकार म्हणून जगभर ख्याती आहे.मोझेस,ख्रिस्तमाता,डेव्हीड इ. पुतळे प्रसिध्द आहेत. रोमच्या व्हॅटिकन सिटीतील सिस्टिम चॅपेल च्या छ्तावरील भव्य चित्र,त्याचप्रमाणे दि. क्रिएशन व लास्ट जजमेंट ही दोन चित्रे आजही अजरामर होवून गेली.
फ्रान्सिस बेकन (१५६१ – १६२६) – महान तत्वज्ञ,मुत्सद्दी, राजकारणी म्हणून प्रसिध्द होता. वैज्ञानिक पध्द्तीचा पाया घातला. दुसरा कोणीतरी सांगतो म्हणून त्याच्यावर विश्वास न ठेवता ती घटना स्वतः निरिक्षणाने खात्री करुन घ्यावी. ग्रंथ – ऑन द ऍड्व्हान्समेंट ऑफ लर्निंग. नव्या शास्त्र पध्द्तीच्या वैज्ञानिक दॄष्टीकोनाचा पुरस्कार नोहम ऑरगनम या ग्रंथात केला आहे. त्याच्या न्यू अट्लांटिस या ग्रंथात मानवाने हस्तगत केलेल्या कलांचे व शास्त्रांचे अभ्यास पूर्ण विवेचन आहे. संशोधनाचे पहीले शास्त्र शुध्द परिगमन व वर्गीकरण केले.
फ्रान्सिस बेकन हा विगमन (इंडक्टिव्ह) या तत्वज्ञान पध्द्तीचा जनक मानला जातो.
पेट्रार्क (१३०४ – १३३४) – दि फर्स्ट मॉडर्न मॅन म्हणून प्रसिध्द होता.
देकार्त(१५९६ – १६५०) – विज्ञान हे घटनांच्या निरिक्षणावर अवलंबून असते. विश्वाची रचना गणिती स्वरुपाची आहे. विश्लेषणात्मक भूमिती या नव्या गणित शास्त्राचा शोध लावला. जग हे वस्तूमय निव्वळ यंत्र आहे. विचारांचे सार शंका निर्माण होण्यात आहे.
ग्रंथ – पध्द्तीची मिमांसा. भुमिती व गणित संबंध प्रस्थापित केले.
विल्यम हार्वे (१५७८ – १६५७) – रुधिराभिसरणाचे (रक्ताभिसरण) स्पष्टीकरण व प्रयोग राजा चार्ल्स समोर दाखवून दिले.
ग्रंथ – De Motu Cordis (On the motion of Heart)
मालपिघी (१६२८ – १६९४) - विल्यम हार्वेच्या रुधिराभिसरणाचे समर्थन केले. पेशी विज्ञानाचा वा शरीरबांधणीच्या शास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. त्याचा सर्वात महत्वाचा शोध हा सुक्ष्म रक्त वाहिन्यांचा शोध होय.
लिवेन हॉक – कार्नेलियस,डिब्रन,गॅलिलियो,डॉ हुक, स्टीफ न ग्रे इ. नी भिंगे तयार केली तरी ख-या अर्थाने मायक्रोस्कोप तयार करुन वापरला तो ऍटोनी लिवेन हॉक यांनी. जंतू विज्ञानाचा जनक म्हणून त्याची ख्याती आहे.
निकोलस कोपर्निकस (१४७३ – १५४३) – खगोल शास्
इ.स.४७६ मध्ये रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर मध्ययुगाला सुरुवात झाली.कालखंड सुमारे एक हजार वर्षाचा मानला जातो.मध्ययुगाला अंधःकारयुग किंवा तमोयुग या नावानेही संबोधले जाते. कारण प्राचीन काळातील वैज्ञानिक प्रगतीची मध्ययुगात पिछेहाट झाली.
संरजामशाहीचे वर्णन संघटीत अराजकता असे करतात.
प्रबोधनकाळात साहित्याचा समृध्द अविष्कार –इटली.
विज्ञान उषाःकालाची कारणे –
१)वैज्ञानिक दृष्टीकोनाचा उदय
२)धर्म सुधारणा चळ्वळ
३)मानवता वादाचा उदय
४)कॉन्स्टीटीनोपलचा पाडाव-१४५३
मध्ययुगात विज्ञानाची पिछेहाट होण्याची कारणेः-
समाज जीवनावरील धर्म संस्थेचा पगडा- धर्म संस्थांनी समाजावरील प्रभाव टिकवण्यासाठी समाज अंधश्रध्दाळू बनविला.धर्मग्रंथात जे काही लिहून ठेवले तेच अंतिम सत्य होय असा प्रचार केला. म्हणजेच शब्द प्रामाण्य व ग्रंथ प्रामाण्य यांना महत्व प्राप्त झाले.
युरोपातील प्रबोधन किंवा पुनरुज्जीवनवादी चळवळीस सुरुवात -१४ व १५ वे शतक
विज्ञानाचा उषाःकालः-
रॉजर बेकन (१२१४ ते १२९४) - रॉजर बेकनला आधुनिक उषःकालाचा दूत म्हणतात.आधुनिक वैज्ञानिक विचारसरणी प्रथम पुरस्कार केला. रॉजर बेकन स्वतः वैज्ञानिक नसून एक तत्वज्ञ होता त्याने केलेली अनेक वैज्ञानिक भाकिते सत्य ठरली. उदा- उडत्या मशिनची कल्पना,घोड्याशिवाय धावणारी गाडी, पाण्यावर चालणारे यंत्र इ. त्याच्या आपॅस मेजस ह्या शास्त्र विचारांचा ग्रंथात गणित विद्येचे महत्व स्पष्ट केले आहे.
ग्रंथ – ऑन बर्निंग ग्लासेस, ऑन द मार्व्हलस पॉवर ऑफ अन्व्हेन्शन अँड नेचर,कॉप्युटेशन ऑफ नॅचरल इव्हेंट्स इ.
डांटे (इ.स.१२६५ -१३२१) – इटलीच्या प्रसिध्द कवी व तत्वज्ञ.ग्रंथ – दि दिव्हाइन कॉमेडी.
लियोनार्दो - द – व्हिन्सी (१४५२ -१५९९) - एक थोर शास्त्रज्ञ,कल्पक इंजिनियर, शिल्पकार,वास्तूशास्त्र चित्रकार इ. नात्यांनी त्याची किर्ती फार मोठी आहे. त्याला संगीत व तत्वज्ञान यांची ही आवड होती. त्याची मोनालिसा, द लास्ट सपर ही चित्रे जगभर गाजली आहेत.या अलौकिक प्रतिभावंत कलावंताने विज्ञानाच्या क्षेत्रातही आपली छाप पाड्ली होती.
प्रबोधनाच्या काळातील संपुर्ण मानव असा उल्लेख केला जातो.
त्याची कल्पना चित्रे – पाण चक्कीची कल्पना, पाणबुडी,पॅराशुट त्याचप्रमाणे हेलिकॉप्टर .
प्रयोगापेक्षा त्याने केली आहे.झाडाच्या कापलेल्या खोडाच्या पोटी जितकी वर्तुळे दिसतील तित्की वर्षे त्या झाडाचे वय असे त्याने लिहून ठेवले आहे. अलेक्झांडर हंबोल्ट्ने १५ व्या शतकातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ म्हणून लियोनार्दो द व्हिन्सी चा गौरव केला आहे.
मॅडिनो – डी – लुझी याने ऍनाटोमिया हे शरीरशास्त्रावरील पुस्तक सन १३१६ मध्ये तयार केले.
मायकेल अँजेलो (१४७५ – १५६४) – ह्याची चित्रकार व शिल्पकार म्हणून जगभर ख्याती आहे.मोझेस,ख्रिस्तमाता,डेव्हीड इ. पुतळे प्रसिध्द आहेत. रोमच्या व्हॅटिकन सिटीतील सिस्टिम चॅपेल च्या छ्तावरील भव्य चित्र,त्याचप्रमाणे दि. क्रिएशन व लास्ट जजमेंट ही दोन चित्रे आजही अजरामर होवून गेली.
फ्रान्सिस बेकन (१५६१ – १६२६) – महान तत्वज्ञ,मुत्सद्दी, राजकारणी म्हणून प्रसिध्द होता. वैज्ञानिक पध्द्तीचा पाया घातला. दुसरा कोणीतरी सांगतो म्हणून त्याच्यावर विश्वास न ठेवता ती घटना स्वतः निरिक्षणाने खात्री करुन घ्यावी. ग्रंथ – ऑन द ऍड्व्हान्समेंट ऑफ लर्निंग. नव्या शास्त्र पध्द्तीच्या वैज्ञानिक दॄष्टीकोनाचा पुरस्कार नोहम ऑरगनम या ग्रंथात केला आहे. त्याच्या न्यू अट्लांटिस या ग्रंथात मानवाने हस्तगत केलेल्या कलांचे व शास्त्रांचे अभ्यास पूर्ण विवेचन आहे. संशोधनाचे पहीले शास्त्र शुध्द परिगमन व वर्गीकरण केले.
फ्रान्सिस बेकन हा विगमन (इंडक्टिव्ह) या तत्वज्ञान पध्द्तीचा जनक मानला जातो.
पेट्रार्क (१३०४ – १३३४) – दि फर्स्ट मॉडर्न मॅन म्हणून प्रसिध्द होता.
देकार्त(१५९६ – १६५०) – विज्ञान हे घटनांच्या निरिक्षणावर अवलंबून असते. विश्वाची रचना गणिती स्वरुपाची आहे. विश्लेषणात्मक भूमिती या नव्या गणित शास्त्राचा शोध लावला. जग हे वस्तूमय निव्वळ यंत्र आहे. विचारांचे सार शंका निर्माण होण्यात आहे.
ग्रंथ – पध्द्तीची मिमांसा. भुमिती व गणित संबंध प्रस्थापित केले.
विल्यम हार्वे (१५७८ – १६५७) – रुधिराभिसरणाचे (रक्ताभिसरण) स्पष्टीकरण व प्रयोग राजा चार्ल्स समोर दाखवून दिले.
ग्रंथ – De Motu Cordis (On the motion of Heart)
मालपिघी (१६२८ – १६९४) - विल्यम हार्वेच्या रुधिराभिसरणाचे समर्थन केले. पेशी विज्ञानाचा वा शरीरबांधणीच्या शास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. त्याचा सर्वात महत्वाचा शोध हा सुक्ष्म रक्त वाहिन्यांचा शोध होय.
लिवेन हॉक – कार्नेलियस,डिब्रन,गॅलिलियो,डॉ हुक, स्टीफ न ग्रे इ. नी भिंगे तयार केली तरी ख-या अर्थाने मायक्रोस्कोप तयार करुन वापरला तो ऍटोनी लिवेन हॉक यांनी. जंतू विज्ञानाचा जनक म्हणून त्याची ख्याती आहे.
निकोलस कोपर्निकस (१४७३ – १५४३) – खगोल शास्
त्राचा जनक.ह्या पोलिश शास्त्राज्ञाने सुर्य केंद्र सिध्दांत मांडला. त्याने प्रस्थापित टॉलेमीच्या पृथ्वी केंद्री सिध्दांतास विरोध दर्शवून सूर्य हा केंद्र बिंदू असून सर्व ग्रह तारे सुर्याभोवती फिरतात. तसेच पृथ्वीचा आकार वर्तुळाकार आहे. पृथ्वी स्वतःभोवती पण फिरत असते असे त्याने सांगितले.
*जळू (Leech, Hirudinea)-*
मित्रहो, पावसाळ्याचे दिवस आहेत.
पाण्यात पाय टाकताना काळजी घ्या.
पाण्यात "जळू" असू शकतो
*जळू कसा दिसतो?*
अळई सारखा पण रंग काळा.
🐛
आकार 🍾 असा असतो.
Size - 5-6 सेंटीमीटर
*जळू काय करतो?*
नकळत पायाला चिटकतो आणि कुठल्याही नसेला (vein) घट्ट पकडतो आणि "Y" section cha cut deto.
त्यानंतर तो आपल्या तोंडातून २ प्रकारचे chemicals सोडतो
1) Anesthetic = याने जळू चावलेल्या ठिकाणी बधिरता आणतो.
2) Anti-coagulant= याने जळू रक्त पातळ करण्याचे chemical सोडतो.
नंतर तो रक्त पीत जातो. तो पोट भरेपर्यंत रक्त पितो. (20मिनिट ते 3 तास).
जळू नंतर फुगतो आणि मगच तो सोडतो.
ज्याला जळू चावतो त्याला कळत पण नाही कारण चावलेल्या ठिकाणी बधिरता असते.
*जळू चिकटला आहे हे दिसल्यावर काय करावे=*
त्याला हाताने काढून तो निघत नाही. काढताना फार त्रास होतो कारण त्याचे छोटे छोटे दात आत असतात.
जळूने स्वतः सोडावे म्हणून खालील कुठलीही १ गोष्ट टाकावी =
1)मीठ = टाकल्यावर तो आपोआप 2 सेकंदात पडतो.
2) Vinegar
3) साबणीचे पाणी
4) लिम्बू पाणी
5) Few carbonated कोल्ड ड्रिंक
6) Alcohol
*जळू पडल्यानंतर काय करावे=*
जळू पडल्यानंतर जखमेचे रक्त थांबत नाही (2तास ते 3 दिवस) कारण जळू ने anti-coaglulant ने रक्त पातळ केलेले असते.
हळद लाऊन फार फायदा होत नाही पण तरीही लावावी.
जखमेला मलम आणि कापूस लावून जखम घट्ट बांधावी.
जखम पुनः-पुनः उघडून बघू नये. जखमेला खाज आली तरी खाजवू नये.
पुढच्या दिवशी शरीरावर कुठेही लाल चटटे दिसले तर त्वरीत डॉक्टरांना संपर्क साधावा.
मित्रहो, पावसाळ्याचे दिवस आहेत.
पाण्यात पाय टाकताना काळजी घ्या.
पाण्यात "जळू" असू शकतो
*जळू कसा दिसतो?*
अळई सारखा पण रंग काळा.
🐛
आकार 🍾 असा असतो.
Size - 5-6 सेंटीमीटर
*जळू काय करतो?*
नकळत पायाला चिटकतो आणि कुठल्याही नसेला (vein) घट्ट पकडतो आणि "Y" section cha cut deto.
त्यानंतर तो आपल्या तोंडातून २ प्रकारचे chemicals सोडतो
1) Anesthetic = याने जळू चावलेल्या ठिकाणी बधिरता आणतो.
2) Anti-coagulant= याने जळू रक्त पातळ करण्याचे chemical सोडतो.
नंतर तो रक्त पीत जातो. तो पोट भरेपर्यंत रक्त पितो. (20मिनिट ते 3 तास).
जळू नंतर फुगतो आणि मगच तो सोडतो.
ज्याला जळू चावतो त्याला कळत पण नाही कारण चावलेल्या ठिकाणी बधिरता असते.
*जळू चिकटला आहे हे दिसल्यावर काय करावे=*
त्याला हाताने काढून तो निघत नाही. काढताना फार त्रास होतो कारण त्याचे छोटे छोटे दात आत असतात.
जळूने स्वतः सोडावे म्हणून खालील कुठलीही १ गोष्ट टाकावी =
1)मीठ = टाकल्यावर तो आपोआप 2 सेकंदात पडतो.
2) Vinegar
3) साबणीचे पाणी
4) लिम्बू पाणी
5) Few carbonated कोल्ड ड्रिंक
6) Alcohol
*जळू पडल्यानंतर काय करावे=*
जळू पडल्यानंतर जखमेचे रक्त थांबत नाही (2तास ते 3 दिवस) कारण जळू ने anti-coaglulant ने रक्त पातळ केलेले असते.
हळद लाऊन फार फायदा होत नाही पण तरीही लावावी.
जखमेला मलम आणि कापूस लावून जखम घट्ट बांधावी.
जखम पुनः-पुनः उघडून बघू नये. जखमेला खाज आली तरी खाजवू नये.
पुढच्या दिवशी शरीरावर कुठेही लाल चटटे दिसले तर त्वरीत डॉक्टरांना संपर्क साधावा.
सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी :
1 Joule = 107 अर्ग
फटक्यामध्ये रासायनिक ऊर्जा साठविलेली असते.
ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो की, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ठही करता येत नाही. केवळ तिचे एका प्रकारातून दुसर्यार प्रकारात रूपांतर करता येते.
कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. तसेच एकक कालात केलेले कार्य म्हणजे शक्ती होय.
SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.
१ वॅट = १ ज्युल/से = 1 N – m/s तसेच 1 HP = 746 वॅट
माध्यमातून प्रक्षोभाचा जो आकृतीबंध प्रवास घडतो त्या आकृतिबंधास ‘तरंग’ असे म्हणतात.
यांत्रिक तरंग दोन प्रकारचे असतात. १) अनुतरंग (longitudinal wave), २) अवतरंग (transverse wave)
ध्वनीचा कोरड्या हवेतील वेग 00से तापमानाला 332 मी/से. आहे.
ज्या ध्वनी तरंगाची वारंवारता २० Hz पेक्षा कमी किंवा २०,००० Hz पेक्षा जास्त असते असे ध्वनी माणसाला ऐकू येत नाहीत. त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात.
प्रकाशाचा वेग 3 x 108 m/s आणि ध्वनीचा वेग ३४० m/s आहे.
ध्वनीलहरींचे परावर्तन होऊन 1/10 सेकंदानंतर त्या आपल्या कानावर पडल्यास मूळ आवाज पुन्हा ऐकू येतो. हाच प्रतिध्वनी होय.
प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान १७ मी. अंतर असणे आवश्यक आहे.
वटवाघूळ उच्च वारंवारतेचा ध्वनी निर्माण करतात. या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी असे म्हणतात.
प्रतिध्वनीचे तत्व SONAR पद्धतीत वापरतात.
SONAR- Sound Navigation And Ranging System
पाण्यामध्ये ध्वनीचा वेग १४१० m/s आहे तर समुद्राच्या पाण्यात हाच वेग १५५० m/s आहे. लोखंडामध्ये ध्वनीचा वेग सुमारे ५१०० m/s आहे.
ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डेसिबल (decibel) हे आहे. लघुरूपात डेसिबल हे dB असे लिहितात.
नकोसा वाटणारा ध्वनी म्हणजे कुरव होय.
पाण्याचे तापमान ४°से. पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्टपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखविते.
1 Joule = 107 अर्ग
फटक्यामध्ये रासायनिक ऊर्जा साठविलेली असते.
ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो की, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ठही करता येत नाही. केवळ तिचे एका प्रकारातून दुसर्यार प्रकारात रूपांतर करता येते.
कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. तसेच एकक कालात केलेले कार्य म्हणजे शक्ती होय.
SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.
१ वॅट = १ ज्युल/से = 1 N – m/s तसेच 1 HP = 746 वॅट
माध्यमातून प्रक्षोभाचा जो आकृतीबंध प्रवास घडतो त्या आकृतिबंधास ‘तरंग’ असे म्हणतात.
यांत्रिक तरंग दोन प्रकारचे असतात. १) अनुतरंग (longitudinal wave), २) अवतरंग (transverse wave)
ध्वनीचा कोरड्या हवेतील वेग 00से तापमानाला 332 मी/से. आहे.
ज्या ध्वनी तरंगाची वारंवारता २० Hz पेक्षा कमी किंवा २०,००० Hz पेक्षा जास्त असते असे ध्वनी माणसाला ऐकू येत नाहीत. त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात.
प्रकाशाचा वेग 3 x 108 m/s आणि ध्वनीचा वेग ३४० m/s आहे.
ध्वनीलहरींचे परावर्तन होऊन 1/10 सेकंदानंतर त्या आपल्या कानावर पडल्यास मूळ आवाज पुन्हा ऐकू येतो. हाच प्रतिध्वनी होय.
प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान १७ मी. अंतर असणे आवश्यक आहे.
वटवाघूळ उच्च वारंवारतेचा ध्वनी निर्माण करतात. या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी असे म्हणतात.
प्रतिध्वनीचे तत्व SONAR पद्धतीत वापरतात.
SONAR- Sound Navigation And Ranging System
पाण्यामध्ये ध्वनीचा वेग १४१० m/s आहे तर समुद्राच्या पाण्यात हाच वेग १५५० m/s आहे. लोखंडामध्ये ध्वनीचा वेग सुमारे ५१०० m/s आहे.
ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डेसिबल (decibel) हे आहे. लघुरूपात डेसिबल हे dB असे लिहितात.
नकोसा वाटणारा ध्वनी म्हणजे कुरव होय.
पाण्याचे तापमान ४°से. पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्टपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखविते.
सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी:
सर्वसामान्य मानवी डोळा त्यावर ताण न देता वस्तु स्पष्ट पाहण्याचे किमान अंतर म्हणजे २५ सेंमी होय.
निकटदृष्टीता फक्त जवळच्या वस्तु स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन या दृष्टीदोषाचे निराकरण करता येते.
दूरदृष्टीता – नेत्रगोल उभट होण्याने निर्माण होतो. लांबच्या वस्तु नीटपणे दिसू शकतात. बहिर्वक भिंगाचा चष्मा वापरुन हा दोष दूर करता येतो.
अबिंदुकता – एकाच प्रतलातील क्षितीज समांतर रेषा व क्षितीज लंब रेषा यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रतलात तयार होतात. या दोषाला अबिंदुकता असे म्हणतात. दंडगोल भिंगाचा चष्मा वापरुन दूर करतात.
वृद्ध दृष्टीता – निकट बिंदूचे डोळ्यापासूनचे अंतर वयाबरोबर वाढते. निकटबिंदूच्या डोळ्यापासून मागे सरण्याला वृद्धदृष्टीता असे म्हणतात.
बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन वृद्धदृष्टीता दूर करता येते.
जेव्हा अबिंदुकता आणि निकटदृष्टीता किंवा दूरदृष्टीता असे दोन दोष असतील तेव्हा त्यांना घालविण्यासाठी तीन अंक दिलेले असतात.
साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हणतात. रत्नाची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी जव्हेरी याचा उपयोग करतात.
संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थभिंग अशा दोन बहिवक्र भिंगाचा बनलेला असतो.
अपवर्तन होताना पांढर्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात अपस्करण होऊन पांढर्या. वस्तूंच्या रंगीत प्रतिमा तयार होतात. त्याला वर्णीय विपयन असे म्हणतात.
वस्तु दूर केल्यानंतरही १/१६ सेकंदापर्यंत प्रतिमेची दृष्टीपटलावरील ठसा तसाच राहतो. दृष्टिपटलावरील संवेदना टिकणे या परिणामाला दृष्टीसातत्य असे म्हणतात.
दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदुस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवितात.
Join our telegram channel @MPSCScience
सर्वसामान्य मानवी डोळा त्यावर ताण न देता वस्तु स्पष्ट पाहण्याचे किमान अंतर म्हणजे २५ सेंमी होय.
निकटदृष्टीता फक्त जवळच्या वस्तु स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन या दृष्टीदोषाचे निराकरण करता येते.
दूरदृष्टीता – नेत्रगोल उभट होण्याने निर्माण होतो. लांबच्या वस्तु नीटपणे दिसू शकतात. बहिर्वक भिंगाचा चष्मा वापरुन हा दोष दूर करता येतो.
अबिंदुकता – एकाच प्रतलातील क्षितीज समांतर रेषा व क्षितीज लंब रेषा यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रतलात तयार होतात. या दोषाला अबिंदुकता असे म्हणतात. दंडगोल भिंगाचा चष्मा वापरुन दूर करतात.
वृद्ध दृष्टीता – निकट बिंदूचे डोळ्यापासूनचे अंतर वयाबरोबर वाढते. निकटबिंदूच्या डोळ्यापासून मागे सरण्याला वृद्धदृष्टीता असे म्हणतात.
बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन वृद्धदृष्टीता दूर करता येते.
जेव्हा अबिंदुकता आणि निकटदृष्टीता किंवा दूरदृष्टीता असे दोन दोष असतील तेव्हा त्यांना घालविण्यासाठी तीन अंक दिलेले असतात.
साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हणतात. रत्नाची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी जव्हेरी याचा उपयोग करतात.
संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थभिंग अशा दोन बहिवक्र भिंगाचा बनलेला असतो.
अपवर्तन होताना पांढर्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात अपस्करण होऊन पांढर्या. वस्तूंच्या रंगीत प्रतिमा तयार होतात. त्याला वर्णीय विपयन असे म्हणतात.
वस्तु दूर केल्यानंतरही १/१६ सेकंदापर्यंत प्रतिमेची दृष्टीपटलावरील ठसा तसाच राहतो. दृष्टिपटलावरील संवेदना टिकणे या परिणामाला दृष्टीसातत्य असे म्हणतात.
दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदुस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवितात.
Join our telegram channel @MPSCScience