Forwarded from Deleted Account
“मिशन अगेन्स्ट सायलेंट किलर” - जीवनसत्व ‘ ब-१२ ’ कमतरता
जीवनसत्व ब१२ अर्थात व्हिटामिन B 12 हे एक जीवनावश्यक आणि शरीरात तयार न होणारे जीवनसत्व आहे. भारतातील आणि तेही आपल्या पुण्यातील डॉक्टर चित्तरंजन याग्निक यांच्या मोठ्या संशोधनात असे समोर आले आहे की, ६०% शाकाहारी आणि ४०% मिस्त्राहारी (शाकाहार आणि मांसाहार दोन्ही खाणारे) लोकांमध्ये जीवनसत्व ब १२ चा अभाव आहे. हे असे का?
“व्हिटामिन B 12” हे जीवनसत्व फक्त प्राणीजन्य अन्नात आढळते. भारत हा प्रामुख्याने शाकाहारी देश आहे. इथले ३० % लोक पूर्ण शाकाहारी असून राहिलेल्या मिस्त्राहारी लोकामध्येसुद्धा मांसाहाराचे प्रमाण अत्यल्प आहे. २००२ च्या संशोधनात असे समोर आले आहे कि भारतात दरडोई प्रतिवार्षिक ५ किलो मांसाहार केला जातो तर अमेरिकेत याच्या २५ पट जास्त मासाहार म्हणजे दरडोई प्रतिवार्षिक १२५ किलो मांसाहार केला जातो. त्यात हिंदू तसेच जैनांमध्ये आणि त्यातल्या त्यात स्त्रियांमध्ये मांसाहाराचे प्रमाण खूपच कमी आहे. प्राणीजन्य अन्नाच्या नावावर चहातून जाणारे दूधच काय ते तेवढे. इतक्या कमी प्रमाणात प्राणीजन्य अन्न खाल्ल्याने “व्हिटामिन B 12” चा अभाव आढळला नाही तर आश्चर्य.
वाढत्या लोकासंखेने जगण्याची स्पर्धा वाढून भारत हा तणावाचे म्हणून मधुमेह असणाऱ्यांचे आणि पित्तविकार असणाऱ्यांचे माहेरघर झाले आहे. या दोन्ही विकारावर नियमित वापरल्या जाणाऱ्या औषधाने “व्हिटामिन B 12” ची कमतरता होवू शकते.
“व्हिटामिन B 12” ची शरीरातील विविध कामे आणि त्याच्या अभावाने खालील गोष्टी घडू शकतात.
१) हे जीवनसत्व चेतासंस्थेच्या म्हणजेच मेंदू , मज्जारज्जू आणि नसांच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. जीवनसत्व ब१२ अभावी चेतासंस्थेला कायमस्वरुपीची इजा होवू शकते. जीवनसत्व ब१२ अभावी पुढील दुष्परिणाम होवू शकतात. हातापायाला मुंग्या येणे,
हातापायाची आग होणे, हातापायाच्या स्नायूंची ताकद कमी होणे, थकवा येणे, कमरेपासून खालचा भाग लुळा पडणे.(subacute combined degeneration of spinal cord), शरीराचा तोल जाणे.
२) डि.येन्.ए (DNA) तयार होण्याच्या प्रक्रियेत महत्वाचा भाग असल्याने या जीवनसत्वाचा पेशी विभाजनातही महत्वाचा वाटा असतो. म्हणूनच
हाडांच्या पोकळीत तयार होणाऱ्या रक्तातील विविध पेशींची निर्मिती जीवनसत्व ब १२ वर अवलंबून असते. त्यामुळे रक्तातील लाल पेशी कमी पडून रक्तक्षय होतो. तसेच पांढऱ्या पेशी कमी पडून वारंवार जंतुसंसर्ग होतो.
पचनसंस्थेची झीज भरून न आल्याने रक्तवाहिन्या फुगून तिथून रक्तस्त्राव होतो.
तोंडाच्या अस्तराची झीज होवून वारंवार तोंड येते.
३) “होमोसिस्टीन” ब१२ “मेथिओनीन”.
“व्हिटामिन B 12” कमतरता झाल्यास अमायनो असिड होमोसिस्टीन शरीरात साठू लागते आणि अमायनो असिड मेथिओनीन कमी पडू लागते.
जादा झालेल्या “होमोसिस्टीन” मुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया वेगात सुरु होते. त्यामुळे शरीरात विविध रक्तवाहिन्यामध्ये रक्ताच्या गाठी तयार होवून पुढील अवयवाचा रक्तपुरवठा थांबतो. अशी रक्ताची गाठ हृदयाच्या रक्तवाहिनीत झाली तर हृदयविकाराचा झटका येतो तर मेंदूच्या राक्तवाहिनीत अशी गाठ तयार झाल्यास पक्ष्याघाताचा (पॅरालीसीसचा) झटका येतो. तरुण वयात होणाऱ्या हृदयविकाराचा झटक्याचे आणि पक्ष्याघाताचा (पॅरालीसीसचा) झटक्याचे “व्हिटामिन B 12 चा अभाव” हे एक प्रमुख कारण आहे.
मेंदूतील चेतापेशीची एकमेकांशी संपर्क यंत्रणा काही रासायनांमुळे चालते. यापैकी काही मेथिओनीन पासून तयार होतात. मेथिओनीची कमतरता पडल्याने ही रसायने कमी पडतात. त्यामुळे खालील लक्षणे येतात. निराशा अथवा डिप्रेशन (चिडचिड, अतिशय राग येणे, शुल्लक कारणावरून भांडणे, कशातच आनंद न वाटणे, सतत कसलीतरी काळजी वाटणे, इत्यादी.), विसरभोळेपणा किंवा स्मृतीभृंश (Dementia) , भास होणे, इत्यादी.
सर्वात वाईट भाग असा आहे कि विटामिन B12 च्या अभावाने शरीराला होणारी इजा कायमस्वरूपी असते. नंतर विटामिन B12 वाढले तरी आधी झालेली इजा तशीच राहते. मात्र पुढील इजा होत नाही. तेंव्हा काही लक्षण येण्याआधी नियमित वार्षिक तपासणी करत राहणे सर्वात उत्तम.
विटामिन B12 च्या अभाव सापडल्यास उपचार अगदी सोपे आहेत. महिन्यातून एकदा २ मिली ग्रॅम विटामिन B12 इंजेक्शन स्वरुपात घेतल्यावर प्रश्न मिटतो. किती दिवस घ्यायचे हा प्रश्न तसाच राहतो. आहारात मांसाहाराचे प्रमाण वाढवा सांगणे वैद्यकशाश्त्रानुसार तितकस बरोबर नाही. त्यात ते व्यावहारिक तर अजिबात नाही. ज्यांनी कधीही मांसाहार केला नाही त्यांना मांसाहार करायला सांगितला तरी ते करणार नाहीत. त्यात जैन लोकांसारखे धार्मिक निर्बंध असतील, तर नाहीच नाही. मग हा प्रश्न महिन्याला एक इंजेक्शननेच सुटू शकतो. गोळी खावू शकत नाही का? विटामिन B12 आतड्यातून रक्तात शोषले जाण्यासाठी जठरात तयार होणाऱ्या एका
जीवनसत्व ब१२ अर्थात व्हिटामिन B 12 हे एक जीवनावश्यक आणि शरीरात तयार न होणारे जीवनसत्व आहे. भारतातील आणि तेही आपल्या पुण्यातील डॉक्टर चित्तरंजन याग्निक यांच्या मोठ्या संशोधनात असे समोर आले आहे की, ६०% शाकाहारी आणि ४०% मिस्त्राहारी (शाकाहार आणि मांसाहार दोन्ही खाणारे) लोकांमध्ये जीवनसत्व ब १२ चा अभाव आहे. हे असे का?
“व्हिटामिन B 12” हे जीवनसत्व फक्त प्राणीजन्य अन्नात आढळते. भारत हा प्रामुख्याने शाकाहारी देश आहे. इथले ३० % लोक पूर्ण शाकाहारी असून राहिलेल्या मिस्त्राहारी लोकामध्येसुद्धा मांसाहाराचे प्रमाण अत्यल्प आहे. २००२ च्या संशोधनात असे समोर आले आहे कि भारतात दरडोई प्रतिवार्षिक ५ किलो मांसाहार केला जातो तर अमेरिकेत याच्या २५ पट जास्त मासाहार म्हणजे दरडोई प्रतिवार्षिक १२५ किलो मांसाहार केला जातो. त्यात हिंदू तसेच जैनांमध्ये आणि त्यातल्या त्यात स्त्रियांमध्ये मांसाहाराचे प्रमाण खूपच कमी आहे. प्राणीजन्य अन्नाच्या नावावर चहातून जाणारे दूधच काय ते तेवढे. इतक्या कमी प्रमाणात प्राणीजन्य अन्न खाल्ल्याने “व्हिटामिन B 12” चा अभाव आढळला नाही तर आश्चर्य.
वाढत्या लोकासंखेने जगण्याची स्पर्धा वाढून भारत हा तणावाचे म्हणून मधुमेह असणाऱ्यांचे आणि पित्तविकार असणाऱ्यांचे माहेरघर झाले आहे. या दोन्ही विकारावर नियमित वापरल्या जाणाऱ्या औषधाने “व्हिटामिन B 12” ची कमतरता होवू शकते.
“व्हिटामिन B 12” ची शरीरातील विविध कामे आणि त्याच्या अभावाने खालील गोष्टी घडू शकतात.
१) हे जीवनसत्व चेतासंस्थेच्या म्हणजेच मेंदू , मज्जारज्जू आणि नसांच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. जीवनसत्व ब१२ अभावी चेतासंस्थेला कायमस्वरुपीची इजा होवू शकते. जीवनसत्व ब१२ अभावी पुढील दुष्परिणाम होवू शकतात. हातापायाला मुंग्या येणे,
हातापायाची आग होणे, हातापायाच्या स्नायूंची ताकद कमी होणे, थकवा येणे, कमरेपासून खालचा भाग लुळा पडणे.(subacute combined degeneration of spinal cord), शरीराचा तोल जाणे.
२) डि.येन्.ए (DNA) तयार होण्याच्या प्रक्रियेत महत्वाचा भाग असल्याने या जीवनसत्वाचा पेशी विभाजनातही महत्वाचा वाटा असतो. म्हणूनच
हाडांच्या पोकळीत तयार होणाऱ्या रक्तातील विविध पेशींची निर्मिती जीवनसत्व ब १२ वर अवलंबून असते. त्यामुळे रक्तातील लाल पेशी कमी पडून रक्तक्षय होतो. तसेच पांढऱ्या पेशी कमी पडून वारंवार जंतुसंसर्ग होतो.
पचनसंस्थेची झीज भरून न आल्याने रक्तवाहिन्या फुगून तिथून रक्तस्त्राव होतो.
तोंडाच्या अस्तराची झीज होवून वारंवार तोंड येते.
३) “होमोसिस्टीन” ब१२ “मेथिओनीन”.
“व्हिटामिन B 12” कमतरता झाल्यास अमायनो असिड होमोसिस्टीन शरीरात साठू लागते आणि अमायनो असिड मेथिओनीन कमी पडू लागते.
जादा झालेल्या “होमोसिस्टीन” मुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया वेगात सुरु होते. त्यामुळे शरीरात विविध रक्तवाहिन्यामध्ये रक्ताच्या गाठी तयार होवून पुढील अवयवाचा रक्तपुरवठा थांबतो. अशी रक्ताची गाठ हृदयाच्या रक्तवाहिनीत झाली तर हृदयविकाराचा झटका येतो तर मेंदूच्या राक्तवाहिनीत अशी गाठ तयार झाल्यास पक्ष्याघाताचा (पॅरालीसीसचा) झटका येतो. तरुण वयात होणाऱ्या हृदयविकाराचा झटक्याचे आणि पक्ष्याघाताचा (पॅरालीसीसचा) झटक्याचे “व्हिटामिन B 12 चा अभाव” हे एक प्रमुख कारण आहे.
मेंदूतील चेतापेशीची एकमेकांशी संपर्क यंत्रणा काही रासायनांमुळे चालते. यापैकी काही मेथिओनीन पासून तयार होतात. मेथिओनीची कमतरता पडल्याने ही रसायने कमी पडतात. त्यामुळे खालील लक्षणे येतात. निराशा अथवा डिप्रेशन (चिडचिड, अतिशय राग येणे, शुल्लक कारणावरून भांडणे, कशातच आनंद न वाटणे, सतत कसलीतरी काळजी वाटणे, इत्यादी.), विसरभोळेपणा किंवा स्मृतीभृंश (Dementia) , भास होणे, इत्यादी.
सर्वात वाईट भाग असा आहे कि विटामिन B12 च्या अभावाने शरीराला होणारी इजा कायमस्वरूपी असते. नंतर विटामिन B12 वाढले तरी आधी झालेली इजा तशीच राहते. मात्र पुढील इजा होत नाही. तेंव्हा काही लक्षण येण्याआधी नियमित वार्षिक तपासणी करत राहणे सर्वात उत्तम.
विटामिन B12 च्या अभाव सापडल्यास उपचार अगदी सोपे आहेत. महिन्यातून एकदा २ मिली ग्रॅम विटामिन B12 इंजेक्शन स्वरुपात घेतल्यावर प्रश्न मिटतो. किती दिवस घ्यायचे हा प्रश्न तसाच राहतो. आहारात मांसाहाराचे प्रमाण वाढवा सांगणे वैद्यकशाश्त्रानुसार तितकस बरोबर नाही. त्यात ते व्यावहारिक तर अजिबात नाही. ज्यांनी कधीही मांसाहार केला नाही त्यांना मांसाहार करायला सांगितला तरी ते करणार नाहीत. त्यात जैन लोकांसारखे धार्मिक निर्बंध असतील, तर नाहीच नाही. मग हा प्रश्न महिन्याला एक इंजेक्शननेच सुटू शकतो. गोळी खावू शकत नाही का? विटामिन B12 आतड्यातून रक्तात शोषले जाण्यासाठी जठरात तयार होणाऱ्या एका
Forwarded from Deleted Account
विशेष घटकाबरोबर (intrinsic factor) ते संयोग पावावे लागते. बऱ्याच लोकांमध्ये (खासकरून वयस्क लोकामध्ये) या घटकाचा अभाव आढळतो. तसेच आतड्याच्या ज्या भागातून ते शोषले जाते {म्हणजे इलीयम(ileum)} तो भाग आजारग्रस्त असेल तर आहारात विटामिन B12 रक्तात शोषले जात नाही. त्यामुळे आजपर्यंत डॉक्टर गोळी लिहून देण्याच्या भानगडीत पडत नसत. पण आता असे सिध्द झाले आहे ही जर ५ मायक्रोग्रॅम ऐवजी १०० ते २००० मायक्रोग्रॅम या डोसमध्ये दिल्यास विटामिन B12चे आतड्यातून रक्तात शोषण होतेच. त्यासाठी जठरात तयार होणाऱ्या एका विशेष घटका(intrinsic factor)ची किंवा इलीयम निरोगी असण्याची गरज नसते. म्हणून आता तोंडाने १०० ते २००० मायक्रोग्रॅम या डोसमध्ये विटामिन B12 ची रोज एक गोळी घेतली तरी पुरे आहे.
ऑपरेशनथेटरमध्ये काम करणारे डॉक्टर आणि रुग्ण नायट्रस ऑक्साइड या भूल देणाऱ्या वायूच्या संपर्कात येतात. फार काळ या वायूंच्या संपर्कात आल्यास शरीरातील विटामिन B12 नष्ट होत जाते आणि त्यात विटामिन B12 च्या अभाव असेल तर कमरेखालचा भाग लुळा पडण्याचा धोका असतो. या संदर्भात वैद्यकशास्त्रातील प्रसिद्ध लॅन्सेट या नियतकालीकात लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याची ही लिंक http://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(05)75143-6/fulltext
वर्षाला नियमित विटामिन B12 तपासणी करून घेतल्यास त्याच्या अभावाने येणाऱ्या संकटाना वेळीच आळा बसेल. मी तर म्हणेन, शाकाहारी लोकांनी रोज एक गोळी खायलासुद्धा काहीच हरकत नाही. पाण्यात विरघळणारे विटामिन असल्याने जादा झालेले विटामिन B12 लघवीमधून लगेच बाहेर पडते. शरीरावर कसलाही दुष्परिणाम होत नाही. पण शरीरात या सायलेंट किलर विटामिन B12 चा अभाव पडल्यास होणार नुकसान गंभीर असू शकते.
ऑपरेशनथेटरमध्ये काम करणारे डॉक्टर आणि रुग्ण नायट्रस ऑक्साइड या भूल देणाऱ्या वायूच्या संपर्कात येतात. फार काळ या वायूंच्या संपर्कात आल्यास शरीरातील विटामिन B12 नष्ट होत जाते आणि त्यात विटामिन B12 च्या अभाव असेल तर कमरेखालचा भाग लुळा पडण्याचा धोका असतो. या संदर्भात वैद्यकशास्त्रातील प्रसिद्ध लॅन्सेट या नियतकालीकात लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याची ही लिंक http://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(05)75143-6/fulltext
वर्षाला नियमित विटामिन B12 तपासणी करून घेतल्यास त्याच्या अभावाने येणाऱ्या संकटाना वेळीच आळा बसेल. मी तर म्हणेन, शाकाहारी लोकांनी रोज एक गोळी खायलासुद्धा काहीच हरकत नाही. पाण्यात विरघळणारे विटामिन असल्याने जादा झालेले विटामिन B12 लघवीमधून लगेच बाहेर पडते. शरीरावर कसलाही दुष्परिणाम होत नाही. पण शरीरात या सायलेंट किलर विटामिन B12 चा अभाव पडल्यास होणार नुकसान गंभीर असू शकते.
जिभेचा रंग काय सांगतो ?
अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.
जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण.
काय सांगते तुमची जीभ.
१. गुलाबी रंग - गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.
२. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इंफेक्शनचा ही प्रकार असू शकतो.
३. पिवळा रंग - पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.
४. लाल रंग - लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.
५. कोरडी जीभ - जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी झोप, आतड्यांना सूज थकवा याचे संकेत देते.
६. निळा रंग - शरिरात विटामिन बी-2 ची कमतरता आणि महिलांना दुखणे याचा संकेत देते. कोणत्याही औषधाच्या साईड इफेक्टमुळे देखील जीभ निळी पडते.
७. जीभेचा सर्वात पुढचा भाग लाल होणं हा मानसिक समस्येचं संकेत देतो.
८. जीभेछ्च्यावर अनेकदा सफेद डाग तयार होतात हे इंफेक्शन आणि अधिक घाम येण्याचे संकेत असतात.
अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.
जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण.
काय सांगते तुमची जीभ.
१. गुलाबी रंग - गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.
२. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इंफेक्शनचा ही प्रकार असू शकतो.
३. पिवळा रंग - पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.
४. लाल रंग - लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.
५. कोरडी जीभ - जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी झोप, आतड्यांना सूज थकवा याचे संकेत देते.
६. निळा रंग - शरिरात विटामिन बी-2 ची कमतरता आणि महिलांना दुखणे याचा संकेत देते. कोणत्याही औषधाच्या साईड इफेक्टमुळे देखील जीभ निळी पडते.
७. जीभेचा सर्वात पुढचा भाग लाल होणं हा मानसिक समस्येचं संकेत देतो.
८. जीभेछ्च्यावर अनेकदा सफेद डाग तयार होतात हे इंफेक्शन आणि अधिक घाम येण्याचे संकेत असतात.
पुढील पाच दिवस, दुपारी बाहेर पडणे टाळा..!
कारण.....
सध्या सर्वाधिक प्रखरतेने सूर्य आग ओकत असल्याने,
या दिवसांमध्ये दुपारच्यावेळी तळपत्या उन्हात बाहेर पडू नये. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे..!
सूर्य पृथ्वीच्या मध्यावर, म्हणजेच विषुववृत्तावर येत असल्याने.. पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहोचत आहे.
या क्षेत्रातील अभ्यासकांनी, सूर्यापासून आपला बचाव करण्यासाठी.. दुपारच्यावेळी कुणीही घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे..!
येत्या ४-५ दिवस सूर्य अगदी डोक्यावर येणार आहे..!
यालाच ‘इक्विनॉक्स फिनॉमिना’ असे म्हणण्यात येते.
त्यामुळे, भारतीय उपखंडातील दुपारचे तापमान, ४० डिग्री आणि त्याच्याही वरपर्यंत जाऊ शकते..!
कडक ऊन असल्याने, उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढावण्याचीही शक्यता आहे.
अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे,
'पाणी जास्तीत जास्त पिण्याचा' सल्ला देण्यात येत आहे..!
या दिवसात डोळे येण्याचे प्रमाण वाढेल.
ज्यांना ह्रदयविकाराचा तसेच डायबेटीजचा त्रास आहे, त्यांनी व्यवस्थित चेक-अप करत राहावे.. असाही सल्ला देण्यात आला आहे..!
आहारामध्येही, रसदार फळांचा वापर करावा. तसेच.. मांसाहार कदापिही करु नये..!!
आपली व आपल्या प्रियजनांची, काळजी घ्या..!
🌞🌞🌞🌞🌞🌞
उष्माघात....👇👇
🌞🌞🌞
उन्हामुळे मृत्यू का होतो?
दिल्लीपासून आंध्रापर्यंत...
शेकडो लोक उष्माघाताने मरत आहेत.
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
👉 आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात
👉 घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
👉 पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं
👉 जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
👉 शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
👉 स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.
👉 रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
👉 माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
👉 उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
कारण.....
सध्या सर्वाधिक प्रखरतेने सूर्य आग ओकत असल्याने,
या दिवसांमध्ये दुपारच्यावेळी तळपत्या उन्हात बाहेर पडू नये. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे..!
सूर्य पृथ्वीच्या मध्यावर, म्हणजेच विषुववृत्तावर येत असल्याने.. पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहोचत आहे.
या क्षेत्रातील अभ्यासकांनी, सूर्यापासून आपला बचाव करण्यासाठी.. दुपारच्यावेळी कुणीही घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे..!
येत्या ४-५ दिवस सूर्य अगदी डोक्यावर येणार आहे..!
यालाच ‘इक्विनॉक्स फिनॉमिना’ असे म्हणण्यात येते.
त्यामुळे, भारतीय उपखंडातील दुपारचे तापमान, ४० डिग्री आणि त्याच्याही वरपर्यंत जाऊ शकते..!
कडक ऊन असल्याने, उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढावण्याचीही शक्यता आहे.
अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे,
'पाणी जास्तीत जास्त पिण्याचा' सल्ला देण्यात येत आहे..!
या दिवसात डोळे येण्याचे प्रमाण वाढेल.
ज्यांना ह्रदयविकाराचा तसेच डायबेटीजचा त्रास आहे, त्यांनी व्यवस्थित चेक-अप करत राहावे.. असाही सल्ला देण्यात आला आहे..!
आहारामध्येही, रसदार फळांचा वापर करावा. तसेच.. मांसाहार कदापिही करु नये..!!
आपली व आपल्या प्रियजनांची, काळजी घ्या..!
🌞🌞🌞🌞🌞🌞
उष्माघात....👇👇
🌞🌞🌞
उन्हामुळे मृत्यू का होतो?
दिल्लीपासून आंध्रापर्यंत...
शेकडो लोक उष्माघाताने मरत आहेत.
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
👉 आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात
👉 घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
👉 पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं
👉 जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
👉 शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
👉 स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.
👉 रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
👉 माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
👉 उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था
इंटरनेटच्या साह्याने आर्थिक व्यवहारांना सध्या वेग आला असून, देशात इंटरनेट अर्थव्यवस्था झपाट्याने विस्तारते आहे. याविषयी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने (बीसीजी) नुकतेच जगातील विविध देशांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये भारताच्या जीडीपीमध्ये इंटरनेट अर्थव्यवस्थेचा वाटा दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले. सध्या हा वाटा ५ टक्के आहे. २०२०पर्यंत देशाच्या जीडीजीमध्ये इंटरनेट अर्थव्यवस्थेचा वाटा ७.५ टक्के राहील. याचा फायदा इंटरनेट उद्योगालाही होणार असून हा उद्योग २०२०पर्यंत २५० अब्ज डॉलरवर जाईल, असा विश्वास बीसीजीने व्यक्त केला आहे. ई-कॉमर्स उद्योग व विविध वित्तसेवा यांमुळे इंटरनेट अर्थव्यवस्था भारतात चांगल्या प्रकारे रुजली आहे...
पाहा हा इन्फोग्राफ....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
इंटरनेटच्या साह्याने आर्थिक व्यवहारांना सध्या वेग आला असून, देशात इंटरनेट अर्थव्यवस्था झपाट्याने विस्तारते आहे. याविषयी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने (बीसीजी) नुकतेच जगातील विविध देशांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये भारताच्या जीडीपीमध्ये इंटरनेट अर्थव्यवस्थेचा वाटा दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले. सध्या हा वाटा ५ टक्के आहे. २०२०पर्यंत देशाच्या जीडीजीमध्ये इंटरनेट अर्थव्यवस्थेचा वाटा ७.५ टक्के राहील. याचा फायदा इंटरनेट उद्योगालाही होणार असून हा उद्योग २०२०पर्यंत २५० अब्ज डॉलरवर जाईल, असा विश्वास बीसीजीने व्यक्त केला आहे. ई-कॉमर्स उद्योग व विविध वित्तसेवा यांमुळे इंटरनेट अर्थव्यवस्था भारतात चांगल्या प्रकारे रुजली आहे...
पाहा हा इन्फोग्राफ....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇