लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात❓
1⃣रडार
2⃣सोनार
3⃣लेडार
4⃣लिडार✅
___________________________
Join us here @MPSCScience
1⃣रडार
2⃣सोनार
3⃣लेडार
4⃣लिडार✅
___________________________
Join us here @MPSCScience
🔭दुर्बिणसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते❓
1⃣वस्तुभिंग
2⃣संयुक्त नेत्रभिंग✅
3⃣विशालक
4⃣वरीलपैकी एकही नाही
____________________________________
Join us here @MPSCScience
1⃣वस्तुभिंग
2⃣संयुक्त नेत्रभिंग✅
3⃣विशालक
4⃣वरीलपैकी एकही नाही
____________________________________
Join us here @MPSCScience
🔫रिव्होलवरचा शोध कोणी लावला❓
1⃣ऑटोहान
2⃣रिचर्ड गॅटलिग
3⃣सॅमयुअल कोल्ट✔
4⃣डेनिस पॅपिन
________________________________
Join us @MPSCScience
1⃣ऑटोहान
2⃣रिचर्ड गॅटलिग
3⃣सॅमयुअल कोल्ट✔
4⃣डेनिस पॅपिन
________________________________
Join us @MPSCScience
संशोधक व त्यांनी लावलेले शोध
क्र. शोध संशोधक
1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन
2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन
3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन
4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल
5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन
6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल
7. अणुबॉम्ब= ऑटो हान
8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक
9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज
10. लेसऱ =टी.एच.मॅमन
11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी
12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक
13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन
14. प्रोटॉन =रुदरफोर्ड
15. ऑक्सीजन =लॅव्हासिए
16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड
17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड
18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश
19. विमान =राईट बंधू
20. रेडिओ =जी.मार्कोनी
21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड
22. विजेचा दिवा =थाॅमस एडीसन
23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही
24. डायनामो =मायकेल फॅराडे
25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट
26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग
27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट
28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल
29. थर्मामीटर = गॅलिलिओ
30. सायकल= मॅक मिलन
31. अणू भट्टी =एन्रीको फर्मी
32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन
33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल
34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग
35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग
36. पोलिओची लस = साल्क
37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर
38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर
39. जीवाणू = लिवेनहाँक
40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर
41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस
42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक
43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे
44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक
46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर
47. होमिओपॅथी = हायेमान
--------------------------------------------------
Join us @mpscscience
क्र. शोध संशोधक
1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन
2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन
3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन
4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल
5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन
6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल
7. अणुबॉम्ब= ऑटो हान
8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक
9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज
10. लेसऱ =टी.एच.मॅमन
11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी
12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक
13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन
14. प्रोटॉन =रुदरफोर्ड
15. ऑक्सीजन =लॅव्हासिए
16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड
17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड
18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश
19. विमान =राईट बंधू
20. रेडिओ =जी.मार्कोनी
21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड
22. विजेचा दिवा =थाॅमस एडीसन
23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही
24. डायनामो =मायकेल फॅराडे
25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट
26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग
27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट
28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल
29. थर्मामीटर = गॅलिलिओ
30. सायकल= मॅक मिलन
31. अणू भट्टी =एन्रीको फर्मी
32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन
33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल
34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग
35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग
36. पोलिओची लस = साल्क
37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर
38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर
39. जीवाणू = लिवेनहाँक
40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर
41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस
42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक
43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे
44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक
46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर
47. होमिओपॅथी = हायेमान
--------------------------------------------------
Join us @mpscscience
💎 💎 विज्ञान क्षेत्रात २०१५ मध्ये लागलेले महत्त्वाचे शोध 💎 💎
निरोप घेण्याच्या शेवटच्या पायरीवर असलेले २०१५ चे वर्ष संशोधकांसाठी फार महत्त्वाचे ठरले आहे. या वर्षात संशोधकांच्या संशोधनातून अनेक महत्त्वाची रहस्ये उकलली गेली. मंगळावर पाणी असल्याचा शोध, नव्या आकाशगंगेचा शोध, आकाशगंगेतील धुमकेतू, पृथ्वीच्या सर्वात जवळ आलेला ग्रहणग्रस्त सुपरमून याच वर्षात पाहिला गेला आहे.
१)मंगळावरील पाण्याची शक्यता
मंगळावर भविष्यात वस्ती करता येण्याच्या दृष्टीने तेथे आढळलेले हिमखंड अत्यंत महत्त्वपूर्ण आहेतच पण मंगळ हा उजाड ग्रह नाही हेही त्यामुळे स्पष्ट झाले आहे. नासाचे रोव्हर हे अंतराळयान २०१२ पासून मंगळाची अनेक निरीक्षणे नोंदवित आहे आणि तेथील फोटो सातत्याने पृथ्वीवर पाठवित आहे. त्यातूनच मंगळावर नद्यांच्या खुणा आढळल्या आहेत. नासाचे खगोल विभागातील संशोधक जिम ग्रीन यांच्या म्हणण्यानुसार जीवन अस्तित्वात येण्यासाठी पाणी आवश्यक आहे आणि मंगळावर ती शक्यता दिसल्याने तेथे वस्तीही शक्य होणार आहे. मंगळावर सापडलेल्या १३० फूटाच बर्फाच्या खंडामुळे संशोधकांत उत्साह संचारला आहे.
२)इलेक्ट्राॅनिक रोप
वनस्पतीच्या रोपाच्या संवाहन यंत्रणेत इलेक्टॉनिक सर्कीट लावून इलेक्टॉनिक रोपे बनविण्यात संशोधकांनी यश मिळविले आहे. हे यश म्हणजे वनस्पतीशास्त्रातील नवीन युगाची सुरवात मानले जात आहे. स्वीडनच्या लिकोपिंग विद्यापीठातील तज्ञांनी वनस्पतीच्या रोपात तारा, डिजिटल लॉजिक घालण्यात यश मिळविले व त्यामुळे वनस्पती विज्ञानात विकास होण्यासाठी नवीन उपकरणे विकसित करण्यास सहाय्य होणार आहे.
३) जेम्स वेब दुर्बिणीवर फ्लाईट मिरर
नासाने जेम्स वेब दुर्बिणीवर पहिला फ्लाईट मिरर लावण्यात यश मिळविले. असे १८ फ्लाईट मिरर या दुर्बिणीवर लावले गेले आहेत. २०१८ मध्ये सध्याच्या हबल दुर्बिणीच्या जागी ही दुर्बिण कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने हा बदल फारच महत्त्वाचा आहे. नासाचे जॉन गर्न्सफेल्ड यांच्या म्हणण्याप्रमाणे जेम्स वेब ही पुढील शतकातील प्रमुख खगोल वेधशाळा असेल.
४)मंगळावर आढळलेल्या विविध आकृत्या
मंगळावर केस मोकळे सोडलेली बाई, उड्या मारणारे उंदीर, खड्यातील माकडे, प्रचंड मोठी बुद्ध मूर्ती आढळल्याचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर बरीच चर्चा झाली आणि लोकांची करमणूकही झाली. अर्थात हे सत्य असणे शक्य नाही असे लक्षात आले तरी शेवटी हे फोटो नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने पाठविलेले असल्याने ते गंभीरपणे घेणे भाग होते.
५) सुपर मून
पूर्ण चंद्राच्या म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून खूप जवळ असेल तर त्याला सुपरमून म्हटले जाते. असा योग वर्षातून एक दोनदा येतोही. मात्र २०१५ साल त्यासाठी विशेष ठरले. कारण सप्टेंबरच्या २७ तारखेच्या पौर्णिमेला दुर्लभ अशी खगोलिय महत्त्वाची घटना घडली. या दिवशी सुपर मून होताच पण त्याचदिवशी चंद्रग्रहणही झाले.एरवी सर्व चंद्रग्रहणे पौर्णिमेला होतातच पण सुपरमून असनाता चंद्रग्रहण हा दुर्मिळ योग असतो.
६) जीसॅट १५ चे यशस्वी प्रक्षेपण
भारताच्या जी सॅट १५ या उपग्रहाचे फ्रेंच गियाना येथून अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले गेले.
७) डायनासोरचे पंख, त्वचा असलेले जीवाश्म
कॅनडात डायनासोर या नामशेष झालेल्या प्रजातीचे पंख, त्वचा आणि शेपूट असलेले जीवाश्म सापडले.
_______________________________________
Join our channel @MPSCScience
निरोप घेण्याच्या शेवटच्या पायरीवर असलेले २०१५ चे वर्ष संशोधकांसाठी फार महत्त्वाचे ठरले आहे. या वर्षात संशोधकांच्या संशोधनातून अनेक महत्त्वाची रहस्ये उकलली गेली. मंगळावर पाणी असल्याचा शोध, नव्या आकाशगंगेचा शोध, आकाशगंगेतील धुमकेतू, पृथ्वीच्या सर्वात जवळ आलेला ग्रहणग्रस्त सुपरमून याच वर्षात पाहिला गेला आहे.
१)मंगळावरील पाण्याची शक्यता
मंगळावर भविष्यात वस्ती करता येण्याच्या दृष्टीने तेथे आढळलेले हिमखंड अत्यंत महत्त्वपूर्ण आहेतच पण मंगळ हा उजाड ग्रह नाही हेही त्यामुळे स्पष्ट झाले आहे. नासाचे रोव्हर हे अंतराळयान २०१२ पासून मंगळाची अनेक निरीक्षणे नोंदवित आहे आणि तेथील फोटो सातत्याने पृथ्वीवर पाठवित आहे. त्यातूनच मंगळावर नद्यांच्या खुणा आढळल्या आहेत. नासाचे खगोल विभागातील संशोधक जिम ग्रीन यांच्या म्हणण्यानुसार जीवन अस्तित्वात येण्यासाठी पाणी आवश्यक आहे आणि मंगळावर ती शक्यता दिसल्याने तेथे वस्तीही शक्य होणार आहे. मंगळावर सापडलेल्या १३० फूटाच बर्फाच्या खंडामुळे संशोधकांत उत्साह संचारला आहे.
२)इलेक्ट्राॅनिक रोप
वनस्पतीच्या रोपाच्या संवाहन यंत्रणेत इलेक्टॉनिक सर्कीट लावून इलेक्टॉनिक रोपे बनविण्यात संशोधकांनी यश मिळविले आहे. हे यश म्हणजे वनस्पतीशास्त्रातील नवीन युगाची सुरवात मानले जात आहे. स्वीडनच्या लिकोपिंग विद्यापीठातील तज्ञांनी वनस्पतीच्या रोपात तारा, डिजिटल लॉजिक घालण्यात यश मिळविले व त्यामुळे वनस्पती विज्ञानात विकास होण्यासाठी नवीन उपकरणे विकसित करण्यास सहाय्य होणार आहे.
३) जेम्स वेब दुर्बिणीवर फ्लाईट मिरर
नासाने जेम्स वेब दुर्बिणीवर पहिला फ्लाईट मिरर लावण्यात यश मिळविले. असे १८ फ्लाईट मिरर या दुर्बिणीवर लावले गेले आहेत. २०१८ मध्ये सध्याच्या हबल दुर्बिणीच्या जागी ही दुर्बिण कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने हा बदल फारच महत्त्वाचा आहे. नासाचे जॉन गर्न्सफेल्ड यांच्या म्हणण्याप्रमाणे जेम्स वेब ही पुढील शतकातील प्रमुख खगोल वेधशाळा असेल.
४)मंगळावर आढळलेल्या विविध आकृत्या
मंगळावर केस मोकळे सोडलेली बाई, उड्या मारणारे उंदीर, खड्यातील माकडे, प्रचंड मोठी बुद्ध मूर्ती आढळल्याचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर बरीच चर्चा झाली आणि लोकांची करमणूकही झाली. अर्थात हे सत्य असणे शक्य नाही असे लक्षात आले तरी शेवटी हे फोटो नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने पाठविलेले असल्याने ते गंभीरपणे घेणे भाग होते.
५) सुपर मून
पूर्ण चंद्राच्या म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून खूप जवळ असेल तर त्याला सुपरमून म्हटले जाते. असा योग वर्षातून एक दोनदा येतोही. मात्र २०१५ साल त्यासाठी विशेष ठरले. कारण सप्टेंबरच्या २७ तारखेच्या पौर्णिमेला दुर्लभ अशी खगोलिय महत्त्वाची घटना घडली. या दिवशी सुपर मून होताच पण त्याचदिवशी चंद्रग्रहणही झाले.एरवी सर्व चंद्रग्रहणे पौर्णिमेला होतातच पण सुपरमून असनाता चंद्रग्रहण हा दुर्मिळ योग असतो.
६) जीसॅट १५ चे यशस्वी प्रक्षेपण
भारताच्या जी सॅट १५ या उपग्रहाचे फ्रेंच गियाना येथून अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले गेले.
७) डायनासोरचे पंख, त्वचा असलेले जीवाश्म
कॅनडात डायनासोर या नामशेष झालेल्या प्रजातीचे पंख, त्वचा आणि शेपूट असलेले जीवाश्म सापडले.
_______________________________________
Join our channel @MPSCScience
📌भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-
१) रामसर करार -
वर्ष - १९७१
* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर
* अमलात येण्याचे वर्ष - १९७५
* भारताने मान्य केला - १९८२
२) CITES -
वर्ष - १९७३
* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण
*अमलात येण्याचे वर्ष - १९७६
* भारताने मान्य केला - १९८०
३) बोन करार -
वर्ष -१९७९
* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन
* अमलात येण्याचे वर्ष - १९८३
* भारताने मान्य केला -१९८३
४) व्हिएन्ना करार -
वर्ष - १९८५
* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८
* भारताने मान्य केला - १९९१
५) बँसेल करार -
वर्ष - १९८९
* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट
* अमलात येण्याचे वर्ष - १९९२
* भारताने मान्य केला - १९९
२६) UNFCCC -
वर्ष - १९९२
* हवामान बदल रोखणे
* अमलात येण्याचे वर्ष - १९९४
* भारताने मान्य केला - १९९३
७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७
* हरितवायू उत्सर्जनात घट
* अमलात येण्याचे वर्ष - २००५
* भारताने मान्य केला - २००२
८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२
* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन
* अमलात येण्याचे वर्ष - १९९३
* भारताने मान्य वर्ष - १९९४
९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -
वर्ष - २०००
* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण
* अमलात येण्याचे वर्ष - २००३
* भारताने मान्य केला - २००३
१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४
* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण
* अमलात येण्याचे वर्ष - १९९६
* भारताने मान्य केला - १९९६
११) रोटरडँम करार -
वर्ष - १९९८
* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .
* अमलात येण्याचे वर्ष - २००४
* भारताने मान्य केला - २००५
१२) स्टॉकहोम करार -
वर्ष - २००१
*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .
ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार
* अमलात येण्याचे वर्ष - २००४
* भारताने मान्य केला - २००६
______________________________________
Join us here @MPSCScience
१) रामसर करार -
वर्ष - १९७१
* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर
* अमलात येण्याचे वर्ष - १९७५
* भारताने मान्य केला - १९८२
२) CITES -
वर्ष - १९७३
* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण
*अमलात येण्याचे वर्ष - १९७६
* भारताने मान्य केला - १९८०
३) बोन करार -
वर्ष -१९७९
* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन
* अमलात येण्याचे वर्ष - १९८३
* भारताने मान्य केला -१९८३
४) व्हिएन्ना करार -
वर्ष - १९८५
* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८
* भारताने मान्य केला - १९९१
५) बँसेल करार -
वर्ष - १९८९
* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट
* अमलात येण्याचे वर्ष - १९९२
* भारताने मान्य केला - १९९
२६) UNFCCC -
वर्ष - १९९२
* हवामान बदल रोखणे
* अमलात येण्याचे वर्ष - १९९४
* भारताने मान्य केला - १९९३
७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७
* हरितवायू उत्सर्जनात घट
* अमलात येण्याचे वर्ष - २००५
* भारताने मान्य केला - २००२
८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२
* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन
* अमलात येण्याचे वर्ष - १९९३
* भारताने मान्य वर्ष - १९९४
९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -
वर्ष - २०००
* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण
* अमलात येण्याचे वर्ष - २००३
* भारताने मान्य केला - २००३
१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४
* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण
* अमलात येण्याचे वर्ष - १९९६
* भारताने मान्य केला - १९९६
११) रोटरडँम करार -
वर्ष - १९९८
* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .
* अमलात येण्याचे वर्ष - २००४
* भारताने मान्य केला - २००५
१२) स्टॉकहोम करार -
वर्ष - २००१
*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .
ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार
* अमलात येण्याचे वर्ष - २००४
* भारताने मान्य केला - २००६
______________________________________
Join us here @MPSCScience
एमटीसीआर आहे तरी काय?
MTCR म्हणजे Missile Technology Control Regime. जगातील क्षेपणास्त्र/अण्वस्त्र चुकीच्या हातात पडू नये, त्यांचा प्रसार होऊ नये यासाठी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रित व्यवस्था म्हणजेच MTCR अस्तित्वात आली.
कधी अस्तित्वात आली?
एप्रिल 1987 मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, इंग्लंड आणि अमेरिका या G-7 देशांनी एमटीसीआरची स्थापना झाली. सध्या या व्यवस्थेत 34 देश आहेत.
34 देश कोणते?
अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझिल, बल्गेरिया, कॅनडा. झेक रिपब्लिक, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आईसलँड (Iceland), आर्यलंड, इटली, जपान, लक्झम्बर्ग, नेदरलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, कोरिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन,स्वित्झर्लंड, टर्की, युक्रेन, इंग्लंड, अमेरिका
एमटीसीआरचा उद्देश्य
रासायनिक, जैविक आणि अण्वस्त्र हल्ल्यांमध्ये उपयोगात येऊ शकणाऱ्या स्फोटक क्षेपणास्त्र (Ballistic Missiles), weapons of mass destruction, तसेच मानवरहित पुरवठा यंत्रणेचा विस्तार मर्यादित करणे असा आहे.
भारताने गेल्यावर्षी एमटीसीआरमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केला होता पण त्याला इटलीसहीत काही देशांनी प्रखर विरोध केला. (भारत इटलीच्या दोन नौसैनिकांविरोधात कारवाई करणार होता) यावेळी मात्र भारताच्या प्रवेशाला विरोध करण्यासाठी दहा दिवसांची मुदत होती. त्या काळात कुणीही विरोध केला नाही. त्यामुळे भारत आपोआप यासाठी पात्र झाला आहे.
काय होणार?
– क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आयात निर्यात करता येणार
– एमटीसीआर देशांना 500 किलोग्रॅम क्षमतेची 300 किलोमीटर मारा करु शकणारी क्षेपणास्त्रांचा व्यवहार करण्याचं बंधन आहे, त्यामुळे ब्राह्मोससारखी आपली हायटेक क्षेपणास्त्रे मित्र देशांना निर्यात करता येणार. ब्राह्मोस खरेदीमधे व्हियतनामने रस दाखवला आहे.
– तालिबानला नेस्तनाबूत करण्यासाठी अमेरिकेने वापरलेलं ड्रोन तंत्र भारताला मिळणार. (Predator drones) मानवरहित विमानांची खरेदी करता येणार, ज्याचा उपयोग सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी, तसेच इतर अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी होऊ शकतो.
– या पुढचा टप्पा म्हणजे अण्वस्त्र पुरवठादार गटांच्या राष्ट्र समूहाचं Nuclear Suppliers Group (एनएसजी) सदस्यत्व मिळण्याचा मार्गही सुकर झाला असं मानलं जातं आहे.
________________________________________
Join our telegram channel here @MPSCScience
________________________________________
Telegram.me/MPSCScience
MTCR म्हणजे Missile Technology Control Regime. जगातील क्षेपणास्त्र/अण्वस्त्र चुकीच्या हातात पडू नये, त्यांचा प्रसार होऊ नये यासाठी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रित व्यवस्था म्हणजेच MTCR अस्तित्वात आली.
कधी अस्तित्वात आली?
एप्रिल 1987 मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, इंग्लंड आणि अमेरिका या G-7 देशांनी एमटीसीआरची स्थापना झाली. सध्या या व्यवस्थेत 34 देश आहेत.
34 देश कोणते?
अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझिल, बल्गेरिया, कॅनडा. झेक रिपब्लिक, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आईसलँड (Iceland), आर्यलंड, इटली, जपान, लक्झम्बर्ग, नेदरलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, कोरिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन,स्वित्झर्लंड, टर्की, युक्रेन, इंग्लंड, अमेरिका
एमटीसीआरचा उद्देश्य
रासायनिक, जैविक आणि अण्वस्त्र हल्ल्यांमध्ये उपयोगात येऊ शकणाऱ्या स्फोटक क्षेपणास्त्र (Ballistic Missiles), weapons of mass destruction, तसेच मानवरहित पुरवठा यंत्रणेचा विस्तार मर्यादित करणे असा आहे.
भारताने गेल्यावर्षी एमटीसीआरमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केला होता पण त्याला इटलीसहीत काही देशांनी प्रखर विरोध केला. (भारत इटलीच्या दोन नौसैनिकांविरोधात कारवाई करणार होता) यावेळी मात्र भारताच्या प्रवेशाला विरोध करण्यासाठी दहा दिवसांची मुदत होती. त्या काळात कुणीही विरोध केला नाही. त्यामुळे भारत आपोआप यासाठी पात्र झाला आहे.
काय होणार?
– क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आयात निर्यात करता येणार
– एमटीसीआर देशांना 500 किलोग्रॅम क्षमतेची 300 किलोमीटर मारा करु शकणारी क्षेपणास्त्रांचा व्यवहार करण्याचं बंधन आहे, त्यामुळे ब्राह्मोससारखी आपली हायटेक क्षेपणास्त्रे मित्र देशांना निर्यात करता येणार. ब्राह्मोस खरेदीमधे व्हियतनामने रस दाखवला आहे.
– तालिबानला नेस्तनाबूत करण्यासाठी अमेरिकेने वापरलेलं ड्रोन तंत्र भारताला मिळणार. (Predator drones) मानवरहित विमानांची खरेदी करता येणार, ज्याचा उपयोग सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी, तसेच इतर अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी होऊ शकतो.
– या पुढचा टप्पा म्हणजे अण्वस्त्र पुरवठादार गटांच्या राष्ट्र समूहाचं Nuclear Suppliers Group (एनएसजी) सदस्यत्व मिळण्याचा मार्गही सुकर झाला असं मानलं जातं आहे.
________________________________________
Join our telegram channel here @MPSCScience
________________________________________
Telegram.me/MPSCScience
Telegram
MPSC Science
Here u can get all letest info about science and technology, useful for comp. exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
१४ जून,
जागतिक रक्तदाता दिवस..
सर्व रक्तदात्या सदस्यांना जागतिक रक्तदाता दिनानिमित्त " अस्तित्व अकेडमी कडून हार्दीक शुभेच्छा..!!
एक रक्तदाता.. हा ख-या अर्थाने रक्तदाता नसून जीवनदाता असतो..
एखादं आयुष्य त्यानिमित्ताने वाचवण्याचा त्यामागील लहानसा पण अनमोल असा प्रयत्न असतो...
▼ ज्या व्यक्तीचे वय १८ वर्षे पुर्ण आहे.. वजन ४५ किलोच्या वर आहे. HB 12.5 च्या वर आहे व आरोग्याशी निगडीत जर कोणती समस्या नसेल तर अशी कोणतीही व्यक्ती रक्तदान करण्यास पात्र असते..
▼ रक्तदान केलेनंतर ३ महीन्यानी परत रक्तदान करता येते. असे वर्षातून चारवेळा रक्तदान करता येते.
_____________________________________
Join our channel @MPSCScience
जागतिक रक्तदाता दिवस..
सर्व रक्तदात्या सदस्यांना जागतिक रक्तदाता दिनानिमित्त " अस्तित्व अकेडमी कडून हार्दीक शुभेच्छा..!!
एक रक्तदाता.. हा ख-या अर्थाने रक्तदाता नसून जीवनदाता असतो..
एखादं आयुष्य त्यानिमित्ताने वाचवण्याचा त्यामागील लहानसा पण अनमोल असा प्रयत्न असतो...
▼ ज्या व्यक्तीचे वय १८ वर्षे पुर्ण आहे.. वजन ४५ किलोच्या वर आहे. HB 12.5 च्या वर आहे व आरोग्याशी निगडीत जर कोणती समस्या नसेल तर अशी कोणतीही व्यक्ती रक्तदान करण्यास पात्र असते..
▼ रक्तदान केलेनंतर ३ महीन्यानी परत रक्तदान करता येते. असे वर्षातून चारवेळा रक्तदान करता येते.
_____________________________________
Join our channel @MPSCScience
🖲🖲🖲🖲🖲🖲🖲
💡सी.व्ही.रमन💡
🖲🖲🖲🖲🖲🖲🖲
🔹पूर्ण नाव--चंद्रशेखर वेंकट रामन
🔹जन्म-नोव्हेंबर ७, १८८८
तिरुचिरापल्ली, तामिळनाडू, भार🔹 मृत्यू-नोव्हेंबर २१, १९७०
बंगळूर, कर्नाटक, भारत
🔹निवासस्थान-भारत
🔹 नागरिकत्व-भारतीय
🔹राष्ट्रीयत्व-भारतीय
🔹धर्म-हिंदू
🔹कार्यक्षेत्र-भौतिकशास्त्र
🔹कार्यसंस्था-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
प्रशिक्षण-प्रेसिडेन्सी कॉलेज, चेन्नई
🔹डॉक्टरेटकरता विद्यार्थी-जी.एन्. रामचंद्रन्
🔹ख्याती-रामन् परिणाम
🔹पुरस्कार-भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक
भारतरत्न
लेनिन शांतता पारितोषिक
🔹वडील-चंद्रशेखर अय्य
🔹 आई-पार्वती
🔹पत्नी-लोकासुंदरी
🔹अपत्ये-चंद्रशेखर, राधाकृष्णन
चंद्रशेखर वेंकट रामन् (नोव्हेंबर ७, १८८८-नोव्हेंबर २१,१९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.
🍀जीवन
रामन् यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन् हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.
🌔संशोधन🌔
त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) याशोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चेभौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.
🌷सन्मान
चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता.
सर सी.व्ही रामन यांच्या नावाने रँचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते. २०१५ सालच्या पुरस्काराचे मानकरी :
१. डॉ. आदित्य अभ्यंकर (वैद्यकीय तंत्रज्ञान)
२. कुरियन अरिंबूर (ऑटोमोबाईल)
३. राजेंद्र चोडणकर (नॅनो तंत्रज्ञान)
४. प्राची दुबळे (आदिवासी संगीत)
५. सुधीर पालीवाला (कचरा व्यवस्थापन)
६. रमेश बोतालजी (सांडपाणी व्यवस्थापन) ॑॑
💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡
Join our channel here @MPSCScience
💡सी.व्ही.रमन💡
🖲🖲🖲🖲🖲🖲🖲
🔹पूर्ण नाव--चंद्रशेखर वेंकट रामन
🔹जन्म-नोव्हेंबर ७, १८८८
तिरुचिरापल्ली, तामिळनाडू, भार🔹 मृत्यू-नोव्हेंबर २१, १९७०
बंगळूर, कर्नाटक, भारत
🔹निवासस्थान-भारत
🔹 नागरिकत्व-भारतीय
🔹राष्ट्रीयत्व-भारतीय
🔹धर्म-हिंदू
🔹कार्यक्षेत्र-भौतिकशास्त्र
🔹कार्यसंस्था-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
प्रशिक्षण-प्रेसिडेन्सी कॉलेज, चेन्नई
🔹डॉक्टरेटकरता विद्यार्थी-जी.एन्. रामचंद्रन्
🔹ख्याती-रामन् परिणाम
🔹पुरस्कार-भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक
भारतरत्न
लेनिन शांतता पारितोषिक
🔹वडील-चंद्रशेखर अय्य
🔹 आई-पार्वती
🔹पत्नी-लोकासुंदरी
🔹अपत्ये-चंद्रशेखर, राधाकृष्णन
चंद्रशेखर वेंकट रामन् (नोव्हेंबर ७, १८८८-नोव्हेंबर २१,१९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.
🍀जीवन
रामन् यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन् हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.
🌔संशोधन🌔
त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) याशोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चेभौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.
🌷सन्मान
चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता.
सर सी.व्ही रामन यांच्या नावाने रँचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते. २०१५ सालच्या पुरस्काराचे मानकरी :
१. डॉ. आदित्य अभ्यंकर (वैद्यकीय तंत्रज्ञान)
२. कुरियन अरिंबूर (ऑटोमोबाईल)
३. राजेंद्र चोडणकर (नॅनो तंत्रज्ञान)
४. प्राची दुबळे (आदिवासी संगीत)
५. सुधीर पालीवाला (कचरा व्यवस्थापन)
६. रमेश बोतालजी (सांडपाणी व्यवस्थापन) ॑॑
💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡
Join our channel here @MPSCScience
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰
🔹न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी):
#eMPSCkatta_Current_Affairs
#NSG
- गेली अनेक वर्षे भारत न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी)मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
- अमेरिका, मेक्सिकोपाठोपाठ ब्रिटननेही भारताला या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.
*पार्श्वभूमी व स्थापना:*
- १९७४मध्ये भारताने अणू चाचणी (बुद्ध हसला) केली आणि त्यानंतर अमेरिका, रशिया, कॅनडा, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, जपान आणि इंग्लंड या सात देशांनी ‘न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप’ स्थापन केला.
- त्यामुळे एकाअर्थाने भारतच हा ग्रुप बनण्यासाठी कारणीभूत ठरला.
- अणूतंत्रज्ञान आणि आण्विक शस्त्रास्त्रांच्या प्रसाराला आळा घालणे, हा या समूहाचा प्रमुख उद्देश होता.
- मुख्यत: भारताला अणूतंत्रज्ञान मिळू नये हा उद्देश एनएसजीच्या स्थापनेमागे होता.
- १९७५ ते १९७८ या कालावधीत लंडनमध्ये अनेक बैठका पार पडल्या आणि कशाची निर्यात कुठल्या देशाला करता येईल, कुणाला करता येणार नाही आदी बाबींवर निर्णय घेण्यात आले.
- त्यानंतर १९९१पर्यंत एनएसजीची बैठक झाली नाही.
- १९९१च्या पहिल्या आखाती युद्धानंतर हा ग्रुप पुन्हा सक्रिय झाला.
*सदस्यदेश:*
- आजच्या घडीला या ग्रुपमध्ये ४८ सदस्य देश असूनबहुतांश देश युरोपीय खंडातले असून चीन, ऑस्ट्रेलिया व कोरिया सारखे देश आशिया खंडातले आहेत तर ब्राझिलसारखे मोजके देश लॅटिन अमेरिकेतले आहेत.
- एनएसजीच्या ४८ सदस्य देशांपैकी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन आणि रशिया हे पाच अण्वस्त्रधारी देश अशी ज्यांची ओळख आहे असे आहेत.
- तर उर्वरीत ४३ देशांनी एनपीटी म्हणजे न्युक्लिअर नॉनप्रोलिफरेशन ट्रिटीवर किंवा अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
- हा करार अन्यायकारक असल्याचे सांगत आजपर्यंत भारताने या करारावर सही करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळेच भारताचा एनएसजी मध्ये प्रवेशाचा मार्ग बंद होता.
- पाकिस्तान व भारत आता मुख्यत: या महत्त्वाच्या ग्रुपमध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. चीनचा भारताला विरोध तर पाकिस्तानला पाठिंबा आहे.
- भारताच्या प्रवेशाचा मार्ग खुला
जरी एनपीटीवर सही केली नसली तरी २००८ मध्ये भारताने अमेरिकेशी नागरी अणू करार केला.
- या करारानुसार आण्विक शक्तिचा वापर शांततेसाठी करण्याची, नागरी अणू कार्यक्रम आणि लष्करी अणू कार्यक्रम वेगळे ठेवण्याची ग्वाही भारताने दिली.
- याबरोबरचभारताचा १९७४पासूनचा सन्माननीय इतिहास बघता (ज्यामध्ये भारताने विकसित केलेले तंत्रज्ञान अन्य देशांना दिलेले नाही याचा समावेश होतो) भारताबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायात विश्वास उत्पन्न झाला.
- त्यामुळे या गटामध्ये सहभागी होण्याचा भारताचा मार्ग खुला झाला आहे.
*एनएसजी सदस्यत्वाचे ४ महत्त्वाचे फायदे:*
1) वैद्यकीय क्षेत्रापासून ते अणूउर्जेपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये आण्विक तंत्रज्ञान भारताला मिळू शकेल. एनएसजी चे सदस्य असलेल्या देशांकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे जे भारतीय तंत्रज्ञानापेक्षा विकसित आहे.
2) खनिज तेलांसारखी प्रदूषण वाढवणारी इंधने भारत उर्जा निर्मितीसाठी वापरतो. पर्यावरण रक्षणासाठी पर्यायी उर्जेचे प्रमाण ४० टक्के असण्याची गरज आहे. जर एनएसजी मध्ये प्रवेश मिळाला तर भारतासाठी अणूउर्जा प्रकल्प आयात करण्याचा मार्ग अत्यंत सुलभ होणार आहे.
3) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अणू उर्जेची निर्मिती केली तर स्वस्त वीज मिळेल आणि तिचा फायदा उत्पादन क्षेत्राला तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला होईल.
4)भारत एनपीटीवर सह्या करूनही हे सर्व मिळवू शकतो, परंतु तसे केल्यास भारताचा अण्वस्त्रांचा मार्ग बंद होतो. त्यामुळे एनएसजी सदस्यत्व मिळाले तर एनपीटीवर सही करण्याची राहणार नाही आणि लष्करासाठीचा अणू कार्यक्रमही अबाधित राहील.
.
सौजन्य : लोकमत वर्तमानपत्र
#eMPSCkatta_Current_Affairs
#NSG
- गेली अनेक वर्षे भारत न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी)मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
- अमेरिका, मेक्सिकोपाठोपाठ ब्रिटननेही भारताला या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.
*पार्श्वभूमी व स्थापना:*
- १९७४मध्ये भारताने अणू चाचणी (बुद्ध हसला) केली आणि त्यानंतर अमेरिका, रशिया, कॅनडा, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, जपान आणि इंग्लंड या सात देशांनी ‘न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप’ स्थापन केला.
- त्यामुळे एकाअर्थाने भारतच हा ग्रुप बनण्यासाठी कारणीभूत ठरला.
- अणूतंत्रज्ञान आणि आण्विक शस्त्रास्त्रांच्या प्रसाराला आळा घालणे, हा या समूहाचा प्रमुख उद्देश होता.
- मुख्यत: भारताला अणूतंत्रज्ञान मिळू नये हा उद्देश एनएसजीच्या स्थापनेमागे होता.
- १९७५ ते १९७८ या कालावधीत लंडनमध्ये अनेक बैठका पार पडल्या आणि कशाची निर्यात कुठल्या देशाला करता येईल, कुणाला करता येणार नाही आदी बाबींवर निर्णय घेण्यात आले.
- त्यानंतर १९९१पर्यंत एनएसजीची बैठक झाली नाही.
- १९९१च्या पहिल्या आखाती युद्धानंतर हा ग्रुप पुन्हा सक्रिय झाला.
*सदस्यदेश:*
- आजच्या घडीला या ग्रुपमध्ये ४८ सदस्य देश असूनबहुतांश देश युरोपीय खंडातले असून चीन, ऑस्ट्रेलिया व कोरिया सारखे देश आशिया खंडातले आहेत तर ब्राझिलसारखे मोजके देश लॅटिन अमेरिकेतले आहेत.
- एनएसजीच्या ४८ सदस्य देशांपैकी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन आणि रशिया हे पाच अण्वस्त्रधारी देश अशी ज्यांची ओळख आहे असे आहेत.
- तर उर्वरीत ४३ देशांनी एनपीटी म्हणजे न्युक्लिअर नॉनप्रोलिफरेशन ट्रिटीवर किंवा अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
- हा करार अन्यायकारक असल्याचे सांगत आजपर्यंत भारताने या करारावर सही करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळेच भारताचा एनएसजी मध्ये प्रवेशाचा मार्ग बंद होता.
- पाकिस्तान व भारत आता मुख्यत: या महत्त्वाच्या ग्रुपमध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. चीनचा भारताला विरोध तर पाकिस्तानला पाठिंबा आहे.
- भारताच्या प्रवेशाचा मार्ग खुला
जरी एनपीटीवर सही केली नसली तरी २००८ मध्ये भारताने अमेरिकेशी नागरी अणू करार केला.
- या करारानुसार आण्विक शक्तिचा वापर शांततेसाठी करण्याची, नागरी अणू कार्यक्रम आणि लष्करी अणू कार्यक्रम वेगळे ठेवण्याची ग्वाही भारताने दिली.
- याबरोबरचभारताचा १९७४पासूनचा सन्माननीय इतिहास बघता (ज्यामध्ये भारताने विकसित केलेले तंत्रज्ञान अन्य देशांना दिलेले नाही याचा समावेश होतो) भारताबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायात विश्वास उत्पन्न झाला.
- त्यामुळे या गटामध्ये सहभागी होण्याचा भारताचा मार्ग खुला झाला आहे.
*एनएसजी सदस्यत्वाचे ४ महत्त्वाचे फायदे:*
1) वैद्यकीय क्षेत्रापासून ते अणूउर्जेपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये आण्विक तंत्रज्ञान भारताला मिळू शकेल. एनएसजी चे सदस्य असलेल्या देशांकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे जे भारतीय तंत्रज्ञानापेक्षा विकसित आहे.
2) खनिज तेलांसारखी प्रदूषण वाढवणारी इंधने भारत उर्जा निर्मितीसाठी वापरतो. पर्यावरण रक्षणासाठी पर्यायी उर्जेचे प्रमाण ४० टक्के असण्याची गरज आहे. जर एनएसजी मध्ये प्रवेश मिळाला तर भारतासाठी अणूउर्जा प्रकल्प आयात करण्याचा मार्ग अत्यंत सुलभ होणार आहे.
3) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अणू उर्जेची निर्मिती केली तर स्वस्त वीज मिळेल आणि तिचा फायदा उत्पादन क्षेत्राला तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला होईल.
4)भारत एनपीटीवर सह्या करूनही हे सर्व मिळवू शकतो, परंतु तसे केल्यास भारताचा अण्वस्त्रांचा मार्ग बंद होतो. त्यामुळे एनएसजी सदस्यत्व मिळाले तर एनपीटीवर सही करण्याची राहणार नाही आणि लष्करासाठीचा अणू कार्यक्रमही अबाधित राहील.
.
सौजन्य : लोकमत वर्तमानपत्र