🔹 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे :
1. आंबोली (सिंधुदुर्ग)
2. खंडाळा (पुणे)
3. चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
4. जव्हार (ठाणे)
5. तोरणमाळ (नंदुरबार)
6. पन्हाळा (कोल्हापूर)
7. पाचगणी (सातारा)
8. भिमाशंकर (पुणे)
9. महाबळेश्वर (सातारा)
10. माथेरान (रायगड)
11. मोखाडा (ठाणे)
12. म्हैसमाळ (औरंगाबाद)
13. येडशी (उस्मानाबाद)
14. रामटेक (नागपूर)
15. लोणावळा (पुणे)
16. सूर्यामाळ (ठाणे)
Join us @MPSCGeography
1. आंबोली (सिंधुदुर्ग)
2. खंडाळा (पुणे)
3. चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
4. जव्हार (ठाणे)
5. तोरणमाळ (नंदुरबार)
6. पन्हाळा (कोल्हापूर)
7. पाचगणी (सातारा)
8. भिमाशंकर (पुणे)
9. महाबळेश्वर (सातारा)
10. माथेरान (रायगड)
11. मोखाडा (ठाणे)
12. म्हैसमाळ (औरंगाबाद)
13. येडशी (उस्मानाबाद)
14. रामटेक (नागपूर)
15. लोणावळा (पुणे)
16. सूर्यामाळ (ठाणे)
Join us @MPSCGeography
#eMPSCkatta_Telegram_Updates
🔹मंत्रिमंडळाने 2016-17 हंगामाच्या रब्बी पिकांसाठी सुधारीत MSP मंजूर केले आहे
आर्थिक विषयावरील मंत्रिमंडळाच्या समितीने 2016-17 हंगामाच्या सर्व रब्बी लागवडीसाठी किमान आधारभूत किंमती (Minimum Support Prices -MSPs) मध्ये वाढ करण्यासाठी त्यांची मंजुरी दिली आहे.
यानुसार, गहू - प्रति क्विंटल रु 1625 (100 रुपयांची निरपेक्ष वाढ), बार्ली - प्रति क्विंटल रु 1325 (100 रुपयांची निरपेक्ष वाढ), ग्राम - प्रति क्विंटल रु 4000 (500 रुपयांची निरपेक्ष वाढ), मसूर - प्रति क्विंटल रु 3950 (550 रुपयांची निरपेक्ष वाढ), मोहरी - प्रति क्विंटल रु 3700 (350 रुपयांची निरपेक्ष वाढ) आणि करडई - प्रति क्विंटल रु 3700 (400 रुपयांची निरपेक्ष वाढ).
रब्बी पीक हे भारतातील वसंत ऋतूत कापणी होणारे हिवाळी पीक आहे. याची दरवर्षी ऑक्टोबर च्या शेवटी लागवड केली जाते आणि मार्च-एप्रिल मध्ये कापणी होते. भारतातील रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणजे गहू, बार्ली, मोहरी, तीळ, मटार हे आहेत.
🔹मंत्रिमंडळाने 2016-17 हंगामाच्या रब्बी पिकांसाठी सुधारीत MSP मंजूर केले आहे
आर्थिक विषयावरील मंत्रिमंडळाच्या समितीने 2016-17 हंगामाच्या सर्व रब्बी लागवडीसाठी किमान आधारभूत किंमती (Minimum Support Prices -MSPs) मध्ये वाढ करण्यासाठी त्यांची मंजुरी दिली आहे.
यानुसार, गहू - प्रति क्विंटल रु 1625 (100 रुपयांची निरपेक्ष वाढ), बार्ली - प्रति क्विंटल रु 1325 (100 रुपयांची निरपेक्ष वाढ), ग्राम - प्रति क्विंटल रु 4000 (500 रुपयांची निरपेक्ष वाढ), मसूर - प्रति क्विंटल रु 3950 (550 रुपयांची निरपेक्ष वाढ), मोहरी - प्रति क्विंटल रु 3700 (350 रुपयांची निरपेक्ष वाढ) आणि करडई - प्रति क्विंटल रु 3700 (400 रुपयांची निरपेक्ष वाढ).
रब्बी पीक हे भारतातील वसंत ऋतूत कापणी होणारे हिवाळी पीक आहे. याची दरवर्षी ऑक्टोबर च्या शेवटी लागवड केली जाते आणि मार्च-एप्रिल मध्ये कापणी होते. भारतातील रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणजे गहू, बार्ली, मोहरी, तीळ, मटार हे आहेत.